शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

संविधानामुळे समाजवाद, संमिश्र अर्थव्यवस्था: गंगाधर अहिरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 18:25 IST

संविधानानाने देशाला समाजवाद संमिश्र अर्थव्यवस्था धर्मिनरपेक्षता व अभिव्यक्ती स्वातंत्र्य देउन देशातील सर्व सामान्यच नव्हे तर सर्वांनाच समान अधिकार दिले. वरील चार महत्वाच्या बबींवरच देशाचा कारभार आतापर्यंत चालत आलेला आहे. याचे कारण म्हणजे संविधानाने देशाला लोकशाही दिली. असे प्रतिपादन प्रा.गंगाधर अहिरे यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले.

त्र्यंबकेश्वर : संविधानानाने देशाला समाजवाद संमिश्र अर्थव्यवस्था धर्मिनरपेक्षता व अभिव्यक्ती स्वातंत्र्य देउन देशातील सर्व सामान्यच नव्हे तर सर्वांनाच समान अधिकार दिले. वरील चार महत्वाच्या बबींवरच देशाचा कारभार आतापर्यंत चालत आलेला आहे. याचे कारण म्हणजे संविधानाने देशाला लोकशाही दिली. असे प्रतिपादन प्रा.गंगाधर अहिरे यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर आयोजित केलेल्या ६८व्या संविधान दिनाच्या निमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्र म भारतीय जनता पार्टी तर्फे माजी नगराध्यक्ष रविन्द्र सोनवणे ,नगरसेवक त्रिवेणी सोनवणे तुंगार यांनी केले होते. गंगाधर अहिरे यांनीडॉ. बाबासाहेब यांच्या जीवनातील संघर्ष आपल्या ओघवत्या वक्तृत्व शैलीत विशद करतांना बाबासाहेबांच्या जीवनातील अनेक प्रसंग संघर्ष उभे केले. आपल्या संविधानातुन त्यांनी देशाला समाजवाद संमिश्र अर्थ व्यवस्था धर्मिनरपेक्षता व अभिव्यक्ती स्वातंत्र्य देउन देशाला एकप्रकारे देणगी दिली अअसल्याचेअहिरे यांनी सांगितले.कार्यक्र माचे अध्यक्ष अ‍ॅड.श्रीकांत गायधनी कार्याध्यक्ष त्र्यंबक नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर यांनी भुषिवले होते. तर प्रमुख अतिथी सुनिल बच्छाव ,राजेन्द्र चंद्रमोरे प्रभाकर पगारे ,नितीन भालेराव , कौशल्या लहारे , स्वप्निल शेलार नितीनजाधव ,े चंद्रकांत गायकवाड , शामराव गंगापुत्र, समिर पाटणकर दत्ता जोशी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सुनील बच्छाव यांनी केले. तर नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर म्हणाले संविधानाने दिलेले अधिकार आता प्रत्यक्ष कृतीत उतरविले पाहिजेत. तर मधुकर वाघ म्हणाले राज्य कारभार कसा करावा हे ज्या राष्ट्रीय ग्रंथात लिहिले आहे तो ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान होय. म्हणुन भारतीय संविधान संपुर्ण जगात आदर्शवत् आहे.या कार्यक्र माचे सूत्रसंचालन चंद्रकांत गायकवाड यांनी केले. तर कार्यक्र माचे संयोजन दिलीप सोनवणे रत्नाकर खाटीकडे अविनाश चंद्रमोरे रमेश दोंदे पवन सोनवणे व पंचशील मित्र मंडळाचे सर्व सदस्य आदींनी केले होते.या कार्यक्र मास अखिल भारतीय बौध्द महासभेचे शंकरमामा शिंदे भागवत गांगुर्डे हरीभाऊ अंबापुरे मधुकर कडलग सुरेश काशिद शशांक तिवडे हरीभाऊ सोनवणे दत्ता सोनवणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिकConstitution Dayसंविधान दिन