शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
5
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
6
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
7
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
8
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
9
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
10
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
14
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
15
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
16
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
17
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
18
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर

...तर पत्रकारितेतून उत्तम साहित्यनिर्मिती : गिरीश कुबेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 22:28 IST

गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकामधील विशाखा सभागृहात ‘साहित्य-कला-संस्कृती आणि पत्रकारिता’ हा विषय डोळ्यासमोर ठेवून लोकेश शेवडे यांनी कुबेर यांची गुरुवारी (दि.८) मुलाखत घेतली.

ठळक मुद्दे बंदीची मागणी संकुचित विचारसरणीचे लक्षणबंदीमधून पर्यायपुढे येतो आणि बंदी अयशस्वी होते, दुर्दैवाने पत्रकारांची विचारसरणी मर्यादित स्वरूपाची झाली

नाशिक : पत्रकारिता आणि लेखनसाहित्य याचा परस्पर संबंध आहे, हे नाकारून चालणार नाही किंवा याविषयी मनात शंकाही येऊ नये. त्या-त्या काळातील साहित्य हे पत्रकारितेतून पुढे आले आहे व तशा नोंदी इतिहासात आहे. बातमीच्या पलीकडे जाऊन काही तरी वेगळं शोधण्याची इच्छाशक्ती व दृष्टिकोन पत्रकारांनी बाळगला तर उत्तम साहित्यनिर्मिती होणे शक्य आहे, असे मत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मुलाखतीतून मांडले.कुसुमाग्रज स्मरण कार्यक्रमांतर्गत गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकामधील विशाखा सभागृहात ‘साहित्य-कला-संस्कृती आणि पत्रकारिता’ हा विषय डोळ्यासमोर ठेवून लोकेश शेवडे यांनी कुबेर यांची गुरुवारी (दि.८) मुलाखत घेतली. यावेळी त्यांच्या विविध प्रश्नांची कुबेर यांनी दिलखुलासपणे उत्तरे देत साहित्य, कला आणि संस्कृतीची पत्रकारितेशी जुळलेली नाळ आणि पत्रकारांनी सभोवतालच्या घडलेल्या घटनांचे साक्षीदार म्हणून केलेले घटनापलीकडील साहित्यलेखनावर प्रकाश टाकला. यावेळी कुबेर म्हणाले, जे सभोवताली आपल्या डोळ्यांना दिसत असतं त्यापलीकडेही खूप काही घडत असतं; मात्र आज दुर्दैवाने पत्रकारांची विचारसरणी बातमी व अंक एवढी मर्यादित स्वरूपाची झाली आहे. बातमीच्या पलीकडे जाऊन विचार केल्यास मोठा ऐवज हाती लागू शकतो हा विश्वास पत्रकारांनी बाळगल्यास साहित्यनिर्मिती होऊ शकते, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.बंदीची मागणी संकुचित विचारसरणीचे लक्षणकुठल्याही बंदीची मागणी करणे हे समाजाच्या संकुचित विचारसरणीचे लक्षण आहे. कारण अद्याप कुठलीही बंदी कुठेही यशस्वी ठरलेली नाही. त्यामुळे जरी क ोणत्या पुस्तकावर बंदी घातली गेली तरी ते पुस्तक लोकांकडून चोरून का होईना वाचले जाणार हे निश्चित असते. बंदीमधून पर्यायपुढे येतो आणि बंदी अयशस्वी होते, असे कुबेर म्हणाले.

टॅग्स :Kusumagrajकुसुमाग्रजJournalistपत्रकारliteratureसाहित्यNashikनाशिक