शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

शिवसेनेतर्फे सिन्नरला पीक विमा मदत केंद्र सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 5:45 PM

सिन्नर : शिवसेनेचा ५३ व्या वर्धापन दिनानिमित्ताने विविध सामाजिक उपक्र म राबविण्यात आले. शेतकऱ्यांसाठी पीक विमा केंद्रही सुरु करण्यात आले.

सिन्नर : शिवसेनेचा ५३ व्या वर्धापन दिनानिमित्ताने विविध सामाजिक उपक्र म राबविण्यात आले. शेतकऱ्यांसाठी पीक विमा केंद्रही सुरु करण्यात आले.शिवसेना स्थापन होताना ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे ब्रीद घेऊन शिवसेना प्रमुखांनी १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. याच उद्दीष्टावर शिवसेना आजतागायत काम करत आहे. याच उद्देशाने यावर्षी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळाला पाहिजे, हा उपक्रम सक्रीयपणे राबवून या वर्षी वर्धापन दिन साजरा करण्यात आला.आमदार राजाभाऊ वाजे यांच्या संपर्क कार्यालयात वर्धापन दिनाचा कार्यक्रम शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचे प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व पंतप्रधान पीक विमा योजनेचे मदत केंद्र आमदार राजाभाऊ वाजे यांचे संपर्क कार्यालयात सुरु करण्यात आले.पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत मिळणाºया लाभात विमा कंपनी हलगर्जीपणा करत असल्याने लाभ न मिळालेल्या शेतकºयांच्या मदतीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्हाभर पिक विका मदत केंद्र स्थापन केलेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नैसिर्गक संकटाने शेती धोक्यात आली आहे. शेतकर्यांना गुंतवलेली रक्कम अर्थात भांडवल देखील परत मिळत नसल्याने शेती तोट्यात आली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी