शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

संत साहित्य, अध्यात्माचा अभ्यासक हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:39 AM

आपल्या प्रवचनांमधून नेहमीच अध्यात्मा विषयीची दर्जेदार माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचविणारे, अध्यात्माचे गाढे अभ्यासक व संत साहित्यावर विशेष प्रेम करणारी व्यक्ती समाजाने यशवंत पाठक यांच्या रूपाने गमाविल्याची भावना श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आली.

नाशिक : आपल्या प्रवचनांमधून नेहमीच अध्यात्मा विषयीची दर्जेदार माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचविणारे, अध्यात्माचे गाढे अभ्यासक व संत साहित्यावर विशेष प्रेम करणारी व्यक्ती समाजाने यशवंत पाठक यांच्या रूपाने गमाविल्याची भावना श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आली.सावानाच्या वा. गो. कुलकर्णी कलादालनात बुधवारी (दि.२७) यशवंत पाठक यांची श्रद्धांजली सभा झाली. यावेळी त्यांचे बंधू कवी किशोर पाठक, सावानाचे उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते उपस्थित होते. अध्यात्म आणि संतसाहित्य हे पाठक यांचे जीव की प्राण होते. संत साहित्याला दिशा देण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले. तसेच लोकांना अध्यात्माचे महत्त्व समजावे, यासाठी विविध व्याख्यानांमधून मार्गदर्शन केले, अशा भावना यावेळी उपस्थितांमधून व्यक्त झाल्या.माझ्या आत्मचरित्रात त्यांच्या अनेक आठवणी मांडल्या आहेत. त्यांचे बोलणे रसाळ-मधुर होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे संतसाहित्य पोरके झाले आहे, असे डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज यांनी यावेळी सांगितले. अध्यात्माची बाजू त्यांनी अत्यंत दमदारपणे मांडल्याचे पुरुषोत्तम सावंत यांनी सांगितले. पाठक यांच्यासोबत खूप काम केले. आम्ही एमएपर्यंत एकत्र शिक्षण घेतले. अनेक विषयांवर आमच्या गप्पा व्हायच्या. त्यांच्याशी संवाद म्हणजे एक मेजवानीच असायची. त्यांच्या जाण्याने संत साहित्याची हानी झाल्याची भावना श्रीकृष्ण सिन्नरकर यांनी व्यक्त केली. शलाका सावंत, प्राचार्य वेदश्री थिगळे, रमेश कडलग, सुभाष सबनीस, माधवराव भणगे, विठ्ठल देशपांडे, चंद्रकांत खासे, अ‍ॅड. भानुदास शौचे, जयप्रकाश जातेगावकर, डॉ. उल्हास रत्नपारखी यांनीही श्रद्धांजली वाहिली. प्रा. डॉ. शंकर बोºहाडे यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Nashikनाशिक