शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

पिकांना पाणी नसल्याने कालव्याकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 18:57 IST

पिंपळगाव लेप : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप व परिसरात रब्बी हंगामातील पिकांना धोका निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकरी पालखेड डावा कालव्याकडे नजर ठेवून आहेत.

ठळक मुद्देपिंपळगाव लेप परिसरात पिकांना पाणी नसल्याने शेतकऱ्यांची अडचण

पिंपळगाव लेप : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप व परिसरात रब्बी हंगामातील पिकांना धोका निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकरी पालखेड डावा कालव्याकडे नजर ठेवून आहेत.कांदा, गहू फ्लॉवर आदीसारख्या पिकांना उन्हाच्या तीव्रतेचा झटका बसून पिके होरपळून निघत आहे. येवला तालुक्याच्या काही भागात दरवर्षी जानेवारी महिन्यातच विहीरी तळ गाठतात. मात्र फेब्रुवारी महिन्यात पालखेड कालव्याचे आवर्तन मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता.सध्या चहुकडे उन्हाची लाहीलाही होत असल्याने रब्बी हंगामातील गहु, कांदा, हरभरा हे पिके येवल्याच्या पश्चिमेकडील धुळगांव, भाटगांव, सातारे, शेवगे, पिंपळगाव लेप, जऊळके, मानोरी, शिरसगांव लौकी या भागात प्रामुख्याने घेतली जातात. मात्र यांचे जीवन हे पालखेड डावा कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असते. त्या भरवशावर शेतकरी लागवडी करतात.परंतु फेब्रुवारी महिन्यापासून पिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने कांदा पिकाची लाही-लाही होतांना दिसत आहे. काद्यांना सध्या बरे भाव मिळत आहे.परंतु काद्यांना भरण्यासाठी पाणी शिल्लक नाही या चिंतेने शेतकरी भयभित झाला आहे. पाण्याअभावी कांदे हाताबाहेर गेल्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.या आठवड्यात पालखेड डावा कालव्याचे पाणी नाही सुटले तर कांदा पिकाचे नुकसान होईल म्हणून पाटबंधारे विभागाने तात्काळ दखल घेऊन पालखेड डावा कालव्याचे पाणी लवकरात लवकर सोडावे अशी मागणी भाजपा शाखा प्रमुख नामदेव दौंडे, प्रहार शाखा प्रमुख गोकुळ ठुबे, माजी सरपंच मधुकर साळवे, भ्रष्टाचार निर्मूलन समिती माजी तालुकाअध्यक्ष बाळासाहेब दौंडे,अशोक दौंडे, मधुकर ढोकळे, संतोष ढोकळे, सुकदेव ढोकळे, विलास दुनबळे, आप्पा गोधडे, रघुनाथ काळे, बापु पोटे, प्रविण काळे, शंकर काळे, दत्तु पोटे, सुनिल ढोकळेआदींनी केली आहे.कोट...जवळपास तीन-चार एकर कांद्याची लागवड केली. परंतु सध्या मात्र विहिरींनी तळ गाठल्याने दोन पाण्यावर अवलंबून असलेले कांदे होरपळून निघत नसल्याने माझ्या तोंडचे पाणीच पळाले आहे. तात्काळ पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांची दखल घेऊन पाणी सोडावे.-अशोक दौंडे, शेतकरी.(०७ पिपळगाव लेप)पिंपळगाव लेप परिसरात पाण्याअभावी होरपळून निघालेले फ्लॉवरचे पिक.

टॅग्स :FarmerशेतकरीWaterपाणी