शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
5
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
6
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
7
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
8
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
9
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
10
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
11
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
12
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
13
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
14
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
15
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
16
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
17
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
18
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
19
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
20
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा

नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाचा पिकांना तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 11:09 PM

नाशिक : बागलाण तालुक्यातील नवी शेमळी व जुनी शेमळी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. यात शेतिपकांसह जनावरे वाहून गेल्याने शेतकर्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. नदी, नाल्यांना पूर आल्याने पाण्याच्या लोंढ्यात कांदा, मका, कणीस, कडबा चार्यासह शेळ्या, वासरू, रिक्षा, पत्र्याचे शेड वाहून गेले. गावाजवळील धरण ओव्हर फ्लो झाल्याने त्यातील मासे वाहून गेले.

ठळक मुद्देनुकसान भरपाईची प्रतीक्षा

नाशिक : बागलाण तालुक्यातील नवी शेमळी व जुनी शेमळी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. यात शेतिपकांसह जनावरे वाहून गेल्याने शेतकर्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. नदी, नाल्यांना पूर आल्याने पाण्याच्या लोंढ्यात कांदा, मका, कणीस, कडबा चार्यासह शेळ्या, वासरू, रिक्षा, पत्र्याचे शेड वाहून गेले. गावाजवळील धरण ओव्हर फ्लो झाल्याने त्यातील मासे वाहून गेले.नवी शेमळी येथील शेतकरी परशराम वाघ यांच्या पंधरा ते सोळा शेळ्या, दहा ते बारा शेळीची पिल्लू, गाय, एक वासरू यासह कांदाचाळीच्या जाळ्या, सतरा ट्रॉली मका, पाच ते सहा ट्रॉली कांदा, ?पेरिक्षा पुरात वाहून गेली. गुरांसाठी साठवून ठेवलेला मक्?याचा चाराही वाहून गेला. कोटींचे नुकसान झाल्याने वाघ यांना अश्रू अनावर झाले होते. सकाळी तलाठी चव्हाण, ग्राममसेवक साळुंखे व नवी शेमळीचे पोलीसपाटील, तेजस वाघ यांनी गावातील शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे केले. आमदार दिलीप बोरसे यांनी या नुकसानीची पाहणी करून शासनाकडून नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. जुनी शेमळी येथील शेतकरी दादा अिहरे यांचे ?? गुंठे लागवड झालेल्या कांदा रोपांसह मका पिकाचे नुकसान झाले तसेच ??फूट विहीर गाळाने बुजली गेली. ?? हजार रु पयांचे गांवाजवळील धरणात टाकलेले मासे धरण भरल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. काही दिवसांपूवर्प विडलांचे छत्र हरपलेल्या अिहरे यांनी शेतीची उभारणी केली होती, मात्र परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला.नुकसान भरपाईची प्रतीक्षाइगतपुरी तालुक्क्यात तासाभरातच शेतकर्यांच्या मुखातला घास हिरावला गेला आहे. मुख्य पीक असलेल्या भातशेतीचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालिदल झाला आहे. पंचनामे व नुकसानभरपाईची शेतकर्यांना प्रतीक्षा आहे. झालेल्या नुकसानीची शासनाने आतातरी प्रत्यक्षात पाहणी करून पंचनामे करावेत, स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाहणी करून दिलासा द्यावा, अशी मागणी इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी करीत आहेत.

 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी