शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

रिलायन्सने नरेंद्र मोदींना अब्रुनुकसानीची नोटीस द्यावी

By श्याम बागुल | Updated: August 29, 2018 15:37 IST

राफेल खरेदी घोटाळ्याप्रकरणी कॉँग्रेसने जनजागृती सुरू केली असून, त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी शासकीय विश्रामगृहावर पक्ष प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भातील माहिती दिली. तत्कालीन युपीए सरकारने ५२६ कोटी रूपयात १२६ राफेल लढावू विमान खरेदीचा करार केला होता. त्यातील १८ विमाने फ्रांसकडून थेट खरेदी करून उर्वरित १०८ विमाने

ठळक मुद्देप्रियंका चतुर्वेदी : राफेल घोटाळ्याची संयुक्त समितीमार्फत चौकशी व्हावी१६७० कोटी रूपयांना फक्त ३६ विमाने खरेदी करण्याचा करार केला.

नाशिक : राफेल विमान खरेदीबाबत रिलायन्स कंपनीशी केलेल्या करारात अनेक संशयास्पद बाबी समोर येत असल्यामुळे कॉँग्रेसने या खरेदीची सत्यता समोर यावी अशी मागणी सरकारकडे केली आहे. कॉँग्रेसने उपस्थित केलेले सर्व मुद्दे सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्याशी संबंधित असल्याने रिलायन्स कंपनीने कॉँग्रेस नेत्यांना अब्रुनुकसानीची नोटीस देण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच नोटीस पाठवून जाब विचारायला हवा असा सल्ला अखिल भारतीय कॉँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे.राफेल खरेदी घोटाळ्याप्रकरणी कॉँग्रेसने जनजागृती सुरू केली असून, त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी शासकीय विश्रामगृहावर पक्ष प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भातील माहिती दिली. तत्कालीन युपीए सरकारने ५२६ कोटी रूपयात १२६ राफेल लढावू विमान खरेदीचा करार केला होता. त्यातील १८ विमाने फ्रांसकडून थेट खरेदी करून उर्वरित १०८ विमाने भारतातच हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनी (एचएएल)कडून सरकार बनविणार होते. त्यामुळे देशातच विमान निर्मिती व रोजगाराची वृद्धी होण्यास मदत झाली असते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये पॅरीसमध्ये जावून युपीए सरकारचा करार रद्द करून १६७० कोटी रूपयांना फक्त ३६ विमाने खरेदी करण्याचा करार केला. विशेष म्हणजे मोदी यांनी सदरचा करार करण्यापुर्वी अवघ्या बारा दिवसांपुर्वी रिलायन्सने स्थापन केलेल्या संरक्षणविषयक कंपनीला त्याचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यामुळे मोदी यांनी राफेल खरेदीचा करार नव्हे तर घोटाळा केला असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार आता या कराराची माहिती संरक्षणविषयक गोपनियतेच्या नावाखाली दडवत आहे, तथापि, रिलायन्स कंपनी व फ्रान्सच्या डॅसौल्ट एव्हिएशन कंपनीने अलिकडेच राफेल विमानांची किंमती अधिकृतरित्या जाहीर केली आहे. परंतु सरकार संसदेत देखील चुकीची माहिती देवून देशवासियांची फसवणूक करीत आहे. मोदी यांचे उद्योगपतींशी असलेले संंबंध पाहता हा करार का व कोणासाठी केला गेला हे स्पष्ट असले तरी, यात देशातील जनतेच्या पैशांचा अपव्यवय झाल्याने या कराराची संसदेच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी चतुर्वेदी यांनी केली आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेसNashikनाशिक