शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

चौदाव्या वित्त आयोगाच्या बैठकीकडे अधिकाºयांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:38 PM

नांदगाव- ग्रामपंचायतीच्या विकासाकरिता शासनाने चौदाव्या वित्त आयोगाची स्थापना केली असून लोकसंख्येच्या प्रमाणात गावातला निधी उपलब्ध केला जातो, परंतु या महत्त्वाकांक्षी योजनेच्या बैठकीकडे अधिकार्यांसह जनतेने पाठ फिरविली .

नांदगाव- ग्रामपंचायतीच्या विकासाकरिता शासनाने चौदाव्या वित्त आयोगाची स्थापना केली असून लोकसंख्येच्या प्रमाणात गावातला निधी उपलब्ध केला जातो, परंतु या महत्त्वाकांक्षी योजनेच्या बैठकीकडे अधिकार्यांसह जनतेने पाठ फिरविली . गावाच्या विकासात सर्वांचे योगदान असावे हा या मागील व्यापक दृष्टिकोन आहे मात्र सामान्य जनतेने अधिकाºयांनी याकडे सर्रास पाठ फिरवल्याचे दिसून आले. चौदावा वित्त आयोग ही सरकारची योजना म्हणजे गावाच्या विकासाकरिता उपलब्ध होणारी निधी हा थेट ग्रामपंचायतीच्या खात्यात वर्ग होत असून निधी प्राप्ती व खर्चा करिता येणाºया अडचणी यावर मात करावी लागत आहे. शासनाच्या महत्वाकांक्षी निर्णयाला मात्र अधिकारी वर्गाकडून व सामान्य जनतेकडून प्रतिसाद नाममात्र मिळत आहे.यामुळे गावाच्या विकासात सर्वांचा सहभाग व सर्वांच्या सहमती तून विकास ही योजन फोल ठरताना दिसते या बैठकीची व्यापक प्रसिद्धी ही प्रशासनाकडून झाली नसल्याचे बोलले जात आहेया बैठकीस जिल्हा परिषद सदस्य सुनीता पठाडे, सरपंच ज्ञानेश्वर नवले उपसरपंच शुभांगी कायस्थ, जिल्हा परिषद शाळा बोलठाणचे मुख्याध्यापक सूर्यवंशी, अमित नहार, चंद्रभान जाधव, ग्रामसेवक अतुल सोनवणे, मॅचिंदर पठाडे, अनिल कायस्थ, गणेश शिंदे उपस्थित होते. चौदावा वित्त आयोग कार्यशाळाचे प्रशिक्षक आबा रिंढे यांनी कृती आराखड्याबाबत माहिती दिली.

टॅग्स :Nashikनाशिक