शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

फाळणीचा वेदनादायी प्रवासाची ‘रॅडक्लिफ लाइन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 1:18 AM

भारत स्वतंत्र झाल्याचा आनंदोत्सव साजरा होत असतानाच देशाच्या फाळणीच्या वेदना या आनंदावर वीरजण टाकणाऱ्या होत्या. भारत-पाकिस्तान अशा दोन देशांची निर्मिती झाली आणि आजही या फाळणीच्या वेदना जनसामान्यांना अस्वस्थ करून जातात.

कामगार नाट्य स्पर्धानाशिक : भारत स्वतंत्र झाल्याचा आनंदोत्सव साजरा होत असतानाच देशाच्या फाळणीच्या वेदना या आनंदावर वीरजण टाकणाऱ्या होत्या. भारत-पाकिस्तान अशा दोन देशांची निर्मिती झाली आणि आजही या फाळणीच्या वेदना जनसामान्यांना अस्वस्थ करून जातात. फाळणीचे शल्य आजही मन व्यथित करून टाकते. फाळणीचा वेदनादायी प्रवास ‘रॅडक्लिफ लाइन’मधून रंगमंचावर सादर करण्यात आला.  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाशिक विभागाच्या वतीने आयोजित ६६व्या नाट्य महोत्सवातील प्राथमिक स्पर्धेत सोमवारी कामगार कल्याण केंद्र, शिरपूरच्या वतीने ‘रॅडक्लिफ लाइन’ हे नाटक परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सोमवारी (दि.१७) सादर करण्यात आले.भारताचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांच्या योजनेनुसार सीमा आयोगाच्या अध्यक्षपदी इंग्लंड येथील सर सिरिन रॅडक्लिफ यांची नियुक्ती केली होती. रॅडक्लिफ यांनी फक्त भौगोलिक दृष्टिकोनातून भारताची फाळणी केली. त्यांनी आखलेल्या सीमारेषेमुळे दोन्ही नागरिकांची ही मने दुभंगली गेली. अनेक बाबतीत भारतीय जनता संभ्रमात होती. याचा फायदा काही धर्मांध लोकांनी घेऊन आपला स्वार्थ साधला. आजही काश्मीरमध्ये राहणाºया तरुण पिढीला अशाच प्रकारे गैरसमजात ठेवून त्यांच्याकडून ‘जिहाद’च्या नावावर अनेक मानवताविरोधी कार्य करून घेतले जाते. याभोवती नाटकाचे कथानक फिरत जाते. नाटकाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत पाटील यांनी केले. नाटकात आकाश पाटील, अविनाश इंगळे, दिनेश माळी, वामन शिंदे, हरिष बागुल, महेश पाटील, मंगलसिंग गिरासे, मनोहर लोहार, किशोर शिरसाठ, रामेश्वर वाघ, अमृत पाटील यांसह कलाकारांनी भूमिका केल्या.आजचे नाटक , बळी ,  ललित कला भवन, जळगाव

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक