शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

जनजीवन सुरळीत तर आता वीजेचा खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 4:51 PM

लॉक डाऊन नंतर आता जनजीवन सुरळीत होत असताना दुसरीकडे मात्र आता वारंवार वीज पुरवठ्याने खेळखंडोबा होऊ लागला आहे.

ठळक मुद्देमहावितरणविषयी संताप:

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक- लॉक डाऊन नंतर आता जनजीवन सुरळीत होत असताना दुसरीकडे मात्र आतावारंवार वीज पुरवठ्याने खेळखंडोबा होऊ लागला आहे. गेले दोन महिनेपावसाळापूर्व कामांसाठी शहरात वीज पुरवठा अनियमित होता. मात्र, आतापावसाळा सुरू झाल्यानंतर देखील वारंवार वीज पुरवठा खंडीतहोत असल्यानेनागरीक आणि व्यवसायिक त्रस्त झाले आहेत.

दरवर्षी उन्हाळ्यात वीजेची मागणी वाढते आणि त्यामुळे वीज भारयिमनकरावे लागते. त्यामुळे नागरीकांची ओरड देखील होत असते. यंंदा २३ मार्चपासून लॉक डाऊन असल्याने उद्योग- व्यवसाय बंद होते. साध्या टप-याहीउघड्या नव्हत्या. त्यामुळे सुरवातीला काही काळ वीजेची मागणी घटली होती.नंतर मात्र वीजेचा खेळ सुरू झाला. महावितरणच्या वतीने पावसाळापूर्व कामेआणि झाडांच्या फांद्याची छाटणी करण्यासाठी वीज पुरवठा खंडीत केला जातअसल्याचे सांगितले जात असले तरी यापूर्वी ज्या प्रमाणे ग्राहकांना सूचनादिल्या जात होत्या किंवा एसएमएस पाठवले जात होते, ते बंदच होते. इतकेचनव्हे तर हेल्पलाईनला कॉल केल्याानंतर देखील लॉक डाऊन कर्मचारी कमीअसल्याचे निमित्त केले जात होते. त्यानंतर आता लॉक डाऊनचे निर्बंध शिथीलहोत असून पुन्हा उद्योग आणि बाजारपेठा सुरळीत होत आहेत मात्र आता पुन्हावारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये काम करणेकठीण झाले आहेत. काही ठिकाणी कमी अधिक वीजेच्या दाबाने वीजेच्याउपकरणांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी आहेत.

टॅग्स :Energy Budget 2018ऊर्जा बजेट 2018Nashikनाशिक