शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

जनजीवन सुरळीत तर आता वीजेचा खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 16:51 IST

लॉक डाऊन नंतर आता जनजीवन सुरळीत होत असताना दुसरीकडे मात्र आता वारंवार वीज पुरवठ्याने खेळखंडोबा होऊ लागला आहे.

ठळक मुद्देमहावितरणविषयी संताप:

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक- लॉक डाऊन नंतर आता जनजीवन सुरळीत होत असताना दुसरीकडे मात्र आतावारंवार वीज पुरवठ्याने खेळखंडोबा होऊ लागला आहे. गेले दोन महिनेपावसाळापूर्व कामांसाठी शहरात वीज पुरवठा अनियमित होता. मात्र, आतापावसाळा सुरू झाल्यानंतर देखील वारंवार वीज पुरवठा खंडीतहोत असल्यानेनागरीक आणि व्यवसायिक त्रस्त झाले आहेत.

दरवर्षी उन्हाळ्यात वीजेची मागणी वाढते आणि त्यामुळे वीज भारयिमनकरावे लागते. त्यामुळे नागरीकांची ओरड देखील होत असते. यंंदा २३ मार्चपासून लॉक डाऊन असल्याने उद्योग- व्यवसाय बंद होते. साध्या टप-याहीउघड्या नव्हत्या. त्यामुळे सुरवातीला काही काळ वीजेची मागणी घटली होती.नंतर मात्र वीजेचा खेळ सुरू झाला. महावितरणच्या वतीने पावसाळापूर्व कामेआणि झाडांच्या फांद्याची छाटणी करण्यासाठी वीज पुरवठा खंडीत केला जातअसल्याचे सांगितले जात असले तरी यापूर्वी ज्या प्रमाणे ग्राहकांना सूचनादिल्या जात होत्या किंवा एसएमएस पाठवले जात होते, ते बंदच होते. इतकेचनव्हे तर हेल्पलाईनला कॉल केल्याानंतर देखील लॉक डाऊन कर्मचारी कमीअसल्याचे निमित्त केले जात होते. त्यानंतर आता लॉक डाऊनचे निर्बंध शिथीलहोत असून पुन्हा उद्योग आणि बाजारपेठा सुरळीत होत आहेत मात्र आता पुन्हावारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये काम करणेकठीण झाले आहेत. काही ठिकाणी कमी अधिक वीजेच्या दाबाने वीजेच्याउपकरणांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी आहेत.

टॅग्स :Energy Budget 2018ऊर्जा बजेट 2018Nashikनाशिक