शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन, स्वराज्यचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By संजय पाठक | Updated: August 21, 2023 18:22 IST

केंद्र सरकारचा निर्णय तुघलकी असून तो रद्द करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

संजय पाठक

नाशिक- केंद्र सरकारने निर्यात शुल्क 40 टक्के केल्याच्या निषेधार्थ आज नाशिकमध्ये स्वराज्य पक्षाच्यावतीने कार्यकर्त्यांनी आपल्या गळयात कांद्याच्या माळा घालून जिल्हाधिकारी जलज शर्मा निवेदन दिले.

केंद्र सरकारचा निर्णय तुघलकी असून तो रद्द करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. शेतीचं अर्थशास्त्र बिकट बनले आहे काही महिन्यांपूर्वी कांद्याला भाव मिळत नसल्याने तो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. आता कांद्याचे भाव वाढत असतानाच केंद्र सरकारने 40 टक्के निर्यात शुल्क केल्यामुळे ही एक प्रकारची अघोषित बंदीच असल्याचा आरोप स्वराज्य पक्षाच्या वतीने करण्यात आलेला आहे. दरम्यान निर्यात शुल्कवाढीचा निर्णय तातडीने मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा स्वराज्य पक्षाचे संपर्कप्रमुख करण गायकर, केशव गोसावी, विजय वाहुळे, नवनाथ शिंदे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी निवेदनात दिला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदाagitationआंदोलन