शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

भटकंती करणाऱ्या समाजाला संरक्षण द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:14 IST

धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावामध्ये मुले चोरण्याच्या अफवेमुळे भटकंती व्यवसाय करणाºया भटक्या जमातीतील पाच जणांची निर्घृण हत्या झाल्याने भटकंती करणाºया समाजाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.

नाशिकरोड : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावामध्ये मुले चोरण्याच्या अफवेमुळे भटकंती व्यवसाय करणाºया भटक्या जमातीतील पाच जणांची निर्घृण हत्या झाल्याने भटकंती करणाºया समाजाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.  आगर टाकळी येथील वैदू समाजातील भटकंती करून पोटाची खळगी भरणाºया पुरुष व महिलांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण पसरले  आहे. याबाबत उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांना नगरसेवक राहुल दिवे यांच्या नेतृत्वाखाली वैदू समाज बांधवांनी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आगर टाकळी येथील वैदू समाजातील अनेक महिला ग्रामीण भागात खेळणी, कंगवे, सुया, कटलरी आदी साहित्य वस्तू विकण्याचा व्यवसाय करतात. तर गावोगाव फिरून पुरुष छत्र्या, डबे दुरुस्त करण्याचा व्यवसाय करतात. मात्र धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे मुले चोरण्याच्या अफवेमुळे भटक्या समाजातील पाच जणांचा नाहक बळी गेल्याने वैदू समाजामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने खोट्या अफवा पसरवणाºया व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर सनी शिंदे, राजू धनगर, हिरामण शिंदे, सतीश शिंदे, नरेंद्र लोखंडे, दुर्गाबाई लोखंडे, मीराबाई शिंदे, नंदा शिंदे, मारीबाई लोखंडे, अंजू लोखंडे आदी वैदू समाज बांधवांच्या सह्या आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा