शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

भटकंती करणाऱ्या समाजाला संरक्षण द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:14 IST

धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावामध्ये मुले चोरण्याच्या अफवेमुळे भटकंती व्यवसाय करणाºया भटक्या जमातीतील पाच जणांची निर्घृण हत्या झाल्याने भटकंती करणाºया समाजाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.

नाशिकरोड : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावामध्ये मुले चोरण्याच्या अफवेमुळे भटकंती व्यवसाय करणाºया भटक्या जमातीतील पाच जणांची निर्घृण हत्या झाल्याने भटकंती करणाºया समाजाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.  आगर टाकळी येथील वैदू समाजातील भटकंती करून पोटाची खळगी भरणाºया पुरुष व महिलांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण पसरले  आहे. याबाबत उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांना नगरसेवक राहुल दिवे यांच्या नेतृत्वाखाली वैदू समाज बांधवांनी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आगर टाकळी येथील वैदू समाजातील अनेक महिला ग्रामीण भागात खेळणी, कंगवे, सुया, कटलरी आदी साहित्य वस्तू विकण्याचा व्यवसाय करतात. तर गावोगाव फिरून पुरुष छत्र्या, डबे दुरुस्त करण्याचा व्यवसाय करतात. मात्र धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे मुले चोरण्याच्या अफवेमुळे भटक्या समाजातील पाच जणांचा नाहक बळी गेल्याने वैदू समाजामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने खोट्या अफवा पसरवणाºया व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर सनी शिंदे, राजू धनगर, हिरामण शिंदे, सतीश शिंदे, नरेंद्र लोखंडे, दुर्गाबाई लोखंडे, मीराबाई शिंदे, नंदा शिंदे, मारीबाई लोखंडे, अंजू लोखंडे आदी वैदू समाज बांधवांच्या सह्या आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा