शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

भटकंती करणाऱ्या समाजाला संरक्षण द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:14 IST

धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावामध्ये मुले चोरण्याच्या अफवेमुळे भटकंती व्यवसाय करणाºया भटक्या जमातीतील पाच जणांची निर्घृण हत्या झाल्याने भटकंती करणाºया समाजाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.

नाशिकरोड : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावामध्ये मुले चोरण्याच्या अफवेमुळे भटकंती व्यवसाय करणाºया भटक्या जमातीतील पाच जणांची निर्घृण हत्या झाल्याने भटकंती करणाºया समाजाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.  आगर टाकळी येथील वैदू समाजातील भटकंती करून पोटाची खळगी भरणाºया पुरुष व महिलांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण पसरले  आहे. याबाबत उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांना नगरसेवक राहुल दिवे यांच्या नेतृत्वाखाली वैदू समाज बांधवांनी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आगर टाकळी येथील वैदू समाजातील अनेक महिला ग्रामीण भागात खेळणी, कंगवे, सुया, कटलरी आदी साहित्य वस्तू विकण्याचा व्यवसाय करतात. तर गावोगाव फिरून पुरुष छत्र्या, डबे दुरुस्त करण्याचा व्यवसाय करतात. मात्र धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे मुले चोरण्याच्या अफवेमुळे भटक्या समाजातील पाच जणांचा नाहक बळी गेल्याने वैदू समाजामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने खोट्या अफवा पसरवणाºया व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर सनी शिंदे, राजू धनगर, हिरामण शिंदे, सतीश शिंदे, नरेंद्र लोखंडे, दुर्गाबाई लोखंडे, मीराबाई शिंदे, नंदा शिंदे, मारीबाई लोखंडे, अंजू लोखंडे आदी वैदू समाज बांधवांच्या सह्या आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा