शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
2
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
3
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
5
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
6
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
7
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
8
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
9
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
10
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
11
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
12
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
13
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
14
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
15
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
16
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
17
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
18
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
19
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
20
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच पाले भाज्यांचे दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 01:09 IST

नाशिक : सतत पडणा?्या पावसामुळे बाजार समित्यांमध्ये सर्वच भाज्यांची आणि फळांचीही आवक कमी झाल्याने भाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. टमाट्याच्या भाव मात्र काही प्रमाणात घसरले असून हायब्रीड कोथंबिरीला गुजरात राजतील बाजारात चांगली मागणी असल्याने कोथंबिरीचे भाव टिकुन आहेत. घाऊक बाजारात भाव वाढल्याने किरकोळ बाजारावरही त्याचा परिणाम झाला असून गृहीणींचे आर्थक गणित कोलमडले आहे.

ठळक मुद्देपावसाचा परीणाम : फळांची आवक मंदावली

नाशिक : सतत पडणा?्या पावसामुळे बाजार समित्यांमध्ये सर्वच भाज्यांची आणि फळांचीही आवक कमी झाल्याने भाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. टमाट्याच्या भाव मात्र काही प्रमाणात घसरले असून हायब्रीड कोथंबिरीला गुजरात राजतील बाजारात चांगली मागणी असल्याने कोथंबिरीचे भाव टिकुन आहेत. घाऊक बाजारात भाव वाढल्याने किरकोळ बाजारावरही त्याचा परिणाम झाला असून गृहीणींचे आर्थक गणित कोलमडले आहे.मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने शेतीकामांना अडथळा निमार्ण होत आहे. शेतात तयार असलेला भाजीपालाही शेतक?्यांना काढता येत नसल्याने त्याचा आवकेवर परीणाम झाला आहे. नाशिक बाजार समितीमध्ये गावठी कोथंबिरीला सध्या ४००० पासून १५ हजार रुपये शेकडा तर हायब्रीड कोथंबीरीला ५००० हजारापासून २२५०० रुपये शेकडा इतका दर मिळत आहे. हायब्रीड कोथंबीरीला गुजरातमध्यये चांगली मागणी असून गेल्या शुक्रवारी नाशिक बाजार समितीत कोथंबीरीची ३६००० जुडी इतकी आवक झाली होती. मेथी २५०० पासून ८५०० रुपये तर शेपु २००० ते ६००० रुपये , कांदापात २००० ते ७००० रुपये शेकडा या दराने विकली जात आहे. फळभाज्यांचे भाव टिकुन असून दोडक्यांची किमत वाढली आहे.टमाट्याची आवक वाढल्याचे त्याचा दरावर परिणाम झाला आहे. तीन चार दिवसांपुवर्प पर्यंत टमाटा ११०० ते १२०० रु जाळी (२० किलो) या दराने विकले जात होते. शुक्रवारी टमाटा २५० ते ५०० रुपये जाळी या दराने विकला गेला.फळांच्या आवकेवर परिणामबाजार समितीमध्ये सर्वच फळांची आवक खुपच कमी झाली आहे. सफरचंदाची अवघी २८० क्वंटल तर मोसंबीची १०५ क्विंटल इतकीच आवक झाली. डाळींबावर पावसामुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्ययाने डाळींबाच्या आवकेवरही परीणाम झाला असून दरावरही परीणाम झाला आहे. आरक्ता डाळींबाला ३०० ते ५००० रुपये तर मृदुलाला ३०० ते १० हजार रुपये क्वंटल इतका दर मिळाला.हातगाड्यावरुन कोथंबीर गायबकोथंबीरीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने किरकोळ विक्रेत्यांच्या गाड्यावरुन कोथंबीर गायब झाल्याचे दिसुन येत आहे. किरकोळ दराने कोथंबीर विकणे परवडत नसल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. मेथीच्या दरातही वाढ झाल्याने किरकोळ विक्रेते ३० ते ४० रुपये जुडी या दराने मेथी विक्री करत असल्याने अनेक गृहीणींचे आथिर्क गणित कोलमडले आहे.

 

टॅग्स :MarketबाजारAdhik Maasअधिक महिना