शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त जिल्ह्यांना १३५६ कोटींची मदत; राज्य सरकारचा शासन निर्णय
2
जरांगे चक्क CM फडणवीसांच्या बाजूने बोलले; म्हणाले, “काही लोक अडचणीत आणतात, पण आमचा विश्वास”
3
"त्या त्या वेळी तुम्ही आडवे झाले आहात"; शिंदेंच्या नेत्याने थोपटले दंड, भाजपच्या आमदारानेही दाखवले 'बळ'
4
पोस्टाने आता २४ तासांत गॅरंटीड डिलिव्हरी सेवा! टपाल विभागाचे प्रायव्हेट कुरिअर कंपन्यांना आव्हान
5
“शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईपर्यंत सरकारला सोडायचे नाही, आधी १ लाख द्या”; उद्धव ठाकरेंची टीका
6
PM मोदींच्या आईबद्दल अपशब्द भोवले, काँग्रेसच्या मोहम्मद नौशादांची उमेदवारी रद्द...
7
युवा चेहरा, हिरा व्यापारी...कोण आहे हर्ष सांघवी?; सर्वात कमी वयात भाजपानं दिली मोठी जबाबदारी
8
Ranji Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळलं, पठ्ठ्यानं रणजी स्पर्धेत काढला राग, ठोकलं द्विशतक!
9
अफगाण सीमेवर आत्मघातकी हल्ल्यात सात पाकिस्तानी सैनिक ठार, दोन्ही देशांमध्ये तणाव कायम
10
काही मिनिटांत झोमॅटोच्या दीपिंदर गोयल यांचे बुडाले ५५६ कोटी रुपये; छोट्या गुंतवणूकदारांनीही हात वर केले, कारण काय?
11
भारतीय हवाई दलाची ताकद वाढली, शत्रूचे धाबे दणाणणार; स्वदेशी तेजस MK1 A लढाऊ विमानाचं उड्डाण
12
“सढळहस्ते मदत करायची सरकारची तयारी नाही, शेतकऱ्यांची दिवाळी काळी...”; शरद पवारांची टीका
13
Diwali 2025 Special Train: कोकणवासीयांची दिवाळी गोड! प्रवास वेगवान, ट्रेनही वाढणार; नवीन वेळापत्रक आले, तुम्ही पाहिले?
14
Test Twenty New Cricket Format : टेस्टमध्ये टी-२० ट्विस्ट! क्रिकेटच्या नव्या फॉरमॅटसंदर्भातील रंजक गोष्ट
15
१३ वर्षांच्या मुलीचं बळजबरीने लावलं लग्न, बलात्कार, पतीसह ५ जणांवर गुन्हा, पालघरमधील धक्कादायक घटना 
16
VIRAL VIDEO : दिवाळीच्या फुलबाज्या कशा बनवल्या जातात? फॅक्टरीतला व्हिडीओ होतोय व्हायरल! बघाच...
17
करणी सेनेत अध्यक्ष, ३ वर्षात मंत्रिपद... वाचा रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबाची स्पेशल कहाणी
18
रोज फक्त ३० रुपये वाचवून कोट्यधीश व्हा; काय आहे गुंतवणुकीचं सिक्रेट?
19
पेट्रोलला पर्याय! देशातील सर्वात स्वस्त ५ इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त ३.२५ लाखांपासून सुरू; दमदार फीचर्स
20
Rohit Sharma Viral Video : साधा सरळ आमचा दादा! चाहत्यांना भावली हिटमॅन रोहितची मराठी बोली

सर्वच पाले भाज्यांचे दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 01:09 IST

नाशिक : सतत पडणा?्या पावसामुळे बाजार समित्यांमध्ये सर्वच भाज्यांची आणि फळांचीही आवक कमी झाल्याने भाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. टमाट्याच्या भाव मात्र काही प्रमाणात घसरले असून हायब्रीड कोथंबिरीला गुजरात राजतील बाजारात चांगली मागणी असल्याने कोथंबिरीचे भाव टिकुन आहेत. घाऊक बाजारात भाव वाढल्याने किरकोळ बाजारावरही त्याचा परिणाम झाला असून गृहीणींचे आर्थक गणित कोलमडले आहे.

ठळक मुद्देपावसाचा परीणाम : फळांची आवक मंदावली

नाशिक : सतत पडणा?्या पावसामुळे बाजार समित्यांमध्ये सर्वच भाज्यांची आणि फळांचीही आवक कमी झाल्याने भाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. टमाट्याच्या भाव मात्र काही प्रमाणात घसरले असून हायब्रीड कोथंबिरीला गुजरात राजतील बाजारात चांगली मागणी असल्याने कोथंबिरीचे भाव टिकुन आहेत. घाऊक बाजारात भाव वाढल्याने किरकोळ बाजारावरही त्याचा परिणाम झाला असून गृहीणींचे आर्थक गणित कोलमडले आहे.मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने शेतीकामांना अडथळा निमार्ण होत आहे. शेतात तयार असलेला भाजीपालाही शेतक?्यांना काढता येत नसल्याने त्याचा आवकेवर परीणाम झाला आहे. नाशिक बाजार समितीमध्ये गावठी कोथंबिरीला सध्या ४००० पासून १५ हजार रुपये शेकडा तर हायब्रीड कोथंबीरीला ५००० हजारापासून २२५०० रुपये शेकडा इतका दर मिळत आहे. हायब्रीड कोथंबीरीला गुजरातमध्यये चांगली मागणी असून गेल्या शुक्रवारी नाशिक बाजार समितीत कोथंबीरीची ३६००० जुडी इतकी आवक झाली होती. मेथी २५०० पासून ८५०० रुपये तर शेपु २००० ते ६००० रुपये , कांदापात २००० ते ७००० रुपये शेकडा या दराने विकली जात आहे. फळभाज्यांचे भाव टिकुन असून दोडक्यांची किमत वाढली आहे.टमाट्याची आवक वाढल्याचे त्याचा दरावर परिणाम झाला आहे. तीन चार दिवसांपुवर्प पर्यंत टमाटा ११०० ते १२०० रु जाळी (२० किलो) या दराने विकले जात होते. शुक्रवारी टमाटा २५० ते ५०० रुपये जाळी या दराने विकला गेला.फळांच्या आवकेवर परिणामबाजार समितीमध्ये सर्वच फळांची आवक खुपच कमी झाली आहे. सफरचंदाची अवघी २८० क्वंटल तर मोसंबीची १०५ क्विंटल इतकीच आवक झाली. डाळींबावर पावसामुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्ययाने डाळींबाच्या आवकेवरही परीणाम झाला असून दरावरही परीणाम झाला आहे. आरक्ता डाळींबाला ३०० ते ५००० रुपये तर मृदुलाला ३०० ते १० हजार रुपये क्वंटल इतका दर मिळाला.हातगाड्यावरुन कोथंबीर गायबकोथंबीरीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने किरकोळ विक्रेत्यांच्या गाड्यावरुन कोथंबीर गायब झाल्याचे दिसुन येत आहे. किरकोळ दराने कोथंबीर विकणे परवडत नसल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. मेथीच्या दरातही वाढ झाल्याने किरकोळ विक्रेते ३० ते ४० रुपये जुडी या दराने मेथी विक्री करत असल्याने अनेक गृहीणींचे आथिर्क गणित कोलमडले आहे.

 

टॅग्स :MarketबाजारAdhik Maasअधिक महिना