शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

भाव स्थिरावणार, कांदा निर्यात मूल्य झाले शून्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 20:02 IST

कांदा  बाजार भाव वेगाने कोसळत  असल्याचे पाहुन शुक्रवारी  सायंकाळी  केंद्र  सरकारने  अधिसूचना क्रमांक  48 /2 017 जारी करून कांदा  किमान  निर्यात  मुल्य 700 डाॅलर प्रतिटन  हे कमी करून पुढील  आदेश येईपर्यंत 0 केले आहे

लासलगाव (नाशिक)- कांदा  बाजार भाव वेगाने कोसळत  असल्याचे पाहुन शुक्रवारी  सायंकाळी  केंद्र  सरकारने  अधिसूचना क्रमांक  48 /2 017 जारी करून कांदा  किमान  निर्यात  मुल्य 700 डाॅलर प्रतिटन  हे कमी करून पुढील  आदेश येईपर्यंत 0 केले आहे.त्यामुळे  कमी झालेली निर्यात वाढुन कांदा  भाव स्थिरावण्यास मदत होणार आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर  यांनी  या निर्णयाचे स्वागत करून वेगाने कोसळत  असलेले बाजार  आता काही प्रमाणात  टिकू न कांदा  उत्पादकांच्या नाराजी प्रमाण कमी होण्याकरिता  मदत होणार  आहे  असे सांगितले.कांदा  भावांवर  नियंत्रणाकरीता केंद्र शासनाने  काल रात्री  850 डाॅलर प्रतिटन असलेले कांदा  निर्यात  किमान  निर्यात मुल्य 150 डाॅलर ने कमी करून 700 डाॅलर  इतकी कमी केली होती.

त्यामुळे  गेल्या  काही महीन्यात  कमी झालेली कांदा  निर्यात  पुन्हा जोरदार सुरू होण्याची आशा  आता किमान निर्यात  मुल्य  कमी करीत 0 इतके केले त्यामुळे  निर्यात  खुली होणार आहे.परिणामी  कांदा  उत्पादकांच्या  पल्लवित  झाल्या आहे. येत्या 20 फेब्रुवारीपर्यंत  शासनाने 700 प्रतिटन निर्यात  मुल्य  केले होते. परंतु अठरा दिवस अगोदरच तातडीने हा निर्णय  घेतला आहे. नोव्हेबर अखेरपर्यंत देशात कांद्याचा दर सरासरी 35 रुपये किलो पातळीवर होता. तेव्हा सरकारने निर्यातीला वेसण घालून देशी बाजारात कांदा रहावा म्हणुन  किमान निर्यात मूल्य 850 डॉलर केले होते.

टॅग्स :onionकांदाNashikनाशिक