शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

कोरोनाविरोधात लढण्यासाठी भाजी विक्रेत्यांची घरपोच सेवा देण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 15:21 IST

नाशिक शहरातील अनेक भाजी विक्रेत्यांनी त्यांचे मोबाईल  व व्हॉट्सअ‍ॅप नंबर सोशल मिडियावर वायरल करून ग्राहकांना आपली मागणी या क्रमांकावर नोंदविण्याचे आवाहन केले आहे. सोसायटी किमान अंदाज घेऊन एकत्रित भाजीची मागणी नोंदविल्यास ग्राहकांना भाज्या पोहोचविणे सोपे आणि कमी खर्चीक होणार आहे.

ठळक मुद्देघरपोच भाजी पोहोचविण्यासाठी सोशल मिडियाचा आधार गर्दी टाळण्यासाठी भाजीविक्रेत्यांचे आणखी एक पाऊल

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजीबाजारातील ग्राहकांची गर्दी टाळण्यासाटी नाशिक शहर व परिसरातील अनेक भाजी विक्रे त्यांनी ग्राहकांना घरपोच सेवा देण्याची तयारी केली असून ग्राहकांनी व्हॉट्सअ‍ॅप,फेसबूक सारख्या सोशल माध्यमांतून भाजी विक्रेत्यांशी संपर्क साधून त्यांना हव्या  त्या भाज्यांची मागणी नोंदविल्यास भाजीविक्रेते ग्राहकाना घरपोच सेवा देणाचा प्रयत्न करणार आहे. नाशिक शहरातील अनेक भाजी विक्रेत्यांनी त्यांचे मोबाईल  व व्हॉट्सअ‍ॅप नंबर सोशल मिडियावर वायरल करून ग्राहकांना आपली मागणी या क्रमांकावर नोंदविण्याचे आवाहन केले आहे. सोसायटी किमान अंदाज घेऊन एकत्रित भाजीची मागणी नोंदविल्यास ग्राहकांना भाज्या पोहोचविणे सोपे आणि कमी खर्चीक होणार आहे. त्यामुळे सोसायटीतील रहिवास्यांनी एकत्रित मागणी नोंदविण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन विविध समाज माध्यमांमधून केला आहे. सोबतच कोणत्याही परिस्थीत भाजीपाल्याचा तुटवडा पडणार नाही. परंतु भाजीपाला खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी घराबाहेर पडून अनावश्यक खरेदी करू नये असे आवाहनही भाजी विक्रे त्यांनी व्हॉट्सअप,फेसबूक, टष्ट्वीटरच्या माध्यमातून केले आहे.त्यामुळे ग्राहकांनी आता कोरोनाचे संकट टाळण्यासाठी परिस्थीत गांभीर्याने घेत आपल्या परिचयातील अथवा परिसराती भाजी विक्रे त्यांशी फोनदद्वारे अथवा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संपर्क साधून घरपोच भाजी मिळविण्यासाठी प्रयत्न करणे आळश्यक बनले आहे.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपvegetableभाज्याconsumerग्राहक