शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

खरीप हंगामासाठी सोयाबीन, टमाट्याला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 10:27 PM

दिंडोरी तालुक्यातील सर्वच शेतकरीवर्गाने खरीप हंगामासाठी कंबर कसली असून, या हंगामासाठी सोयाबीन व टोमॅटो पिकाला पसंती दिल्याचे चित्र दिसून येत आहे.

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील सर्वच शेतकरीवर्गाने खरीप हंगामासाठी कंबर कसली असून, या हंगामासाठी सोयाबीन व टोमॅटो पिकाला पसंती दिल्याचे चित्र दिसून येत आहे.शेतकरी म्हटला की, आपल्याला कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसे आपल्या पदरात पडले याकडे सर्वांचे लक्ष असते.यंदा मात्र बळीराजाचे रब्बी हंगामातील उत्पन्नाचे गणित कोरोनाने थैमान घातल्याने चुकले आहे. त्यामुळे कोणत्याही पिकाला अगोदरचा कालखंड जर सोडला तर हमीभाव मिळाला नाही. सर्वच पिके कवडीमोल भावाने विकावी लागली आहे. आता त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शेतकरी नव्या दमाने तयारीला लागला आहे. कमी भांडवलातून जास्तीत जास्त उत्पन्नाची भर आपणाला कशी मिळेल याकडे बळीराजाकडून आखणी केली जात आहे. त्यासाठी सोयाबीन व टमाटा पिकाला पसंती देऊन चांगले दर्जेदार बियाणांची पारख करून उत्पन्न कसे जास्त घेता येईल यासाठी तयारीला लागला आहे.तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधडे, उपविभागीय कृषी अधिकारी के.पी. खैरनार, कृषी अधिकारी एस. एस. वसईकर, डी. आर. नाठे, पंडित कनोर, कृषी सहाय्यक संदीपकुमार बोरवे यांनी सोयाबीन पिकाच्या उत्पन्नाची व त्यांची उगवण क्षमता याविषयी माहिती दिली.शेतकरीवर्ग यासाठी बियाणे खरेदीला लागला आहे. सोयाबीनच्या जास्त उत्पन्नासाठी दिंडोरी तालुका कृषी विभागाने लखमापूर व परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक कार्यशाळा घेतली होती. यामध्ये खर्चात बचत व्हावी म्हणून त्यांनी आपल्या घरातील सोयाबीन बियाणे वापरण्याअगोदर त्या बियाणांची उगवण क्षमता घरच्या घरी कशी तपासावी याचे मार्गदर्शन करण्यात आले.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी