शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

अंधश्रद्धा निर्मुलन समितीतर्फे प्रभात फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 21:59 IST

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या मालेगाव शाखेतर्फे नरेंद्र दाभोलकर, पानसरे यांच्या स्मरणार्थ शहरातुन प्रमुख मार्गावरुन शाखेचे वरिष्ठ सचिव यांच्या नेतृत्वाखाली प्रभातफेरी काढण्यात आली.

महात्मा गांधी पुतळ्यापासून प्रभातफेरीला सुरूवात झाली. फेरीमध्ये दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येचा अद्याप तपास न लागल्याच्या निषेधार्थ ‘जबाब दो’, ‘संविधान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. फेरी बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात नेण्यात आली. तेथे अंनिस मालेगाव शाखेचे कार्याध्यक्ष डॉ. संदीप खैरनार यांनी मार्गदर्शन केले. दाभोलकर यांची हत्या जरी झाली असली तरी त्यांचे विचार कोणी संपवू शकत नाही. हत्येस पाच वर्ष झाली असून अजुन किती वाट पहावी लागेल याची शाश्वती नाही. त्यामुळे या शासनाचा निषेध करतो असे त्यांनी सांगितले. यावेळी राजेंद्र भोसले यांचेही भाषण झाले. दाभोलकर यांच्यासह इतर व्यक्तींच्या विचारसरणी कायम जिवंत राहणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमात राष्टÑ सेवादल राज्य सचिव नचिकेत कोळपकर, उपक्रम प्रमुख नम्रता जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Nashikनाशिक