शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
2
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
3
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
4
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
5
श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
6
भारताला २३,००० कोटी रुपयांचे युरेनियम का विकत आहे कॅनडा? मोठ्या करारामागचे कारण काय?
7
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
8
'ईसीजी' काढणारे स्मार्ट वॉच आले! भारतात 'या' किंमतीला कंपनी लाँच करून बसली...
9
मुस्कान रस्तोगी बनली आई, पण तुरुंगामध्ये जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो, कोणत्या सुविधा असतात?
10
हुंड्याला नकार! वराने थेट २१ लाख रुपये लग्न मंडपातच परत केले; पाहुणे बघतच राहिले, वधू भावूक
11
माझ्या विरोधात काही प्रयत्न केले तर मी भाजपाचा पाया हादरवून टाकेन; ममता बॅनर्जी यांचे आव्हान
12
Solapur Crime: एकाच दिवशी चौघांनी मृत्युला मारली मिठी, कुणी घरात, कुणी बाहेर संपवले आयुष्य
13
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! गुंतवणूकदारांचे ३३,००० कोटी पाण्यात! 'हे' ठरले टॉल लूजर्स
14
मार्च पर्यंत ४००० अब्ज डॉलर्सची होणार देशाची अर्थव्यवस्था; कोणी केला हा दावा, पाहा
15
IND vs SA 2nd Test Day 4 Stumps : दोन्ही सलामीवीर तंबूत! कुलदीपला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याची वेळ!
16
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
17
डेली SIP की मासिक SIP? म्युच्युअल फंडात जास्त फायदा कशात? गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा खास सल्ला
18
उद्धव ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट, केली तब्येतीची विचारपूस; म्हणाले, “आता लवकरच...” 
19
रिलायन्सचा वर्षात २७ टक्क्यांचा दमदार परतावा! भविष्यात किती वाढ होईल?, ब्रोकरेज फर्मने दिलं टार्गेट
20
आधी पत्नीला संपवलं, नंतर पतीने स्वतःही घेतला जगाचा निरोप; मरणापूर्वी भिंतीवर लिपस्टिकने लिहिली संपूर्ण कहाणी!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे कोलमडले  द्राक्ष उत्पादकांचे नियोजन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 01:36 IST

कोरोनाच्या संकटामुळे दर न मिळाल्याने जिल्ह्यातील  द्राक्ष उत्पादक शेतकरी पूर्णपणे अडचणीत आले असून, पुढील हंगामाचे नियोजन कसे करावे? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम जवळ जवळ संपुष्टात आला असून, व्यापारीही आता परतीच्या मार्गावर आहेत. मागील वर्षापासून आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी पूर्णपणे अडचणीत आले आहेत. 

ठळक मुद्देपुढील हंगाम धोक्यात दर कोसळल्यामुळे मोठे आर्थिक संकट

नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे दर न मिळाल्याने जिल्ह्यातील  द्राक्ष उत्पादक शेतकरी पूर्णपणे अडचणीत आले असून, पुढील हंगामाचे नियोजन कसे करावे? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम जवळ जवळ संपुष्टात आला असून, व्यापारीही आता परतीच्या मार्गावर आहेत. मागील वर्षापासून आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी पूर्णपणे अडचणीत आले आहेत. यावर्षी परदेशातून मागणी कमी असल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात निर्यात झाली नाही. याशिवाय द्राक्ष निर्यातीसाठी देण्यात येणारे अनुदान केंद्र शासनाने बंद केल्यामुळे निर्यातीसाठी निर्यातदारांचा खर्च वाढल्याने त्याचा निर्यातीवर मोठा परिणाम झाला स्थानिक बाजारातही दर कोसळलेले असल्यामुळे अनेक द्राक्ष उत्पादकांचा उत्पादन खर्चही भरून निघाला नाही. यामुळे औषध विक्रेत्यांची देणी आणि इतर खर्चाची तोंडमिळवणी करताना अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हंगामाच्या अंतिम टप्यात द्राक्षाचे दर वाढले, पण तोपर्यंत बऱ्यापैकी माल संपला होता त्यामुळे ५ ते १० टक्के शेतकऱ्यांनाच वाढीव दराचा लाभ मिळाला. यावर्षी आर्थिक नियोजन कोलमडल्याने पुढील वर्षाच्या खर्चाचे नियोजन कसे करावे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सध्या बऱ्याच ठिकाणी खरड छाटणीची कामे सुरू आहेत, पण पुढील हंगामासाठी ऑक्टोबर छाटणी महत्त्वाची ठरते ती करावी की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.  

टॅग्स :NashikनाशिकagricultureशेतीFarmerशेतकरी