शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

पेठ तालुक्यातून त्र्यंबकेश्वरला दिंड्या रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 3:37 PM

पेठ -श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथांच्या यात्रेनिमित्त पेठ तालुक्यासह गुजरात राज्यातून दिंडया मोठया प्रमाणावर टाळ मृदुंगाच्या गजरात त्र्यंबककडे प्रस्थान झाल्या आहेत.

ठळक मुद्दे श्री. सद्गुरू स्वानंद आत्मोन्नती भावडू महाराज बहुदेशीय संस्था खोकरतळे यांची केळविहीर ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडी अनेक वर्षापासून प्रस्थान करत असते. भावडू महाराज यांच्या आशिर्वादाने नामदेव मोंढे दिंडीचे नेतृत्व करतात.

हातात टाळ, डोक्यावर तुळस आणी भगव्या पताका फडकवत शेकडो वारकरी मुखी विठ्लाचा जप करत त्र्यंबकेश्वरी विसावतात. मजल दरमजल करीत दिंड्या गावागावात प्रबोधन, भजन, किर्तन, करीत कारकरी सांप्रदायाच्या पताका फडकवत असतात. सद्या पेठ तालुक्याच्या दरीखोरीत टाळ मृदूंगाचा गजर ऐकावयास मिळत आहे.