शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

पाटविहीरकरांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 5:40 PM

कळवण : पुनंद प्रकल्प अंतर्गत सुळे उजव्या कालव्यासाठी पाटविहीरकरांची १२ वर्षापूर्वी जमीन संपादित केली, सिंचनाची सोय होईल म्हणून कुणीही कालव्यांना विरोध केला नाही.

कळवण : पुनंद प्रकल्प अंतर्गत सुळे उजव्या कालव्यासाठी पाटविहीरकरांची १२ वर्षापूर्वी जमीन संपादित केली, सिंचनाची सोय होईल म्हणून कुणीही कालव्यांना विरोध केला नाही. कालव्यांना शेतजमीन सढळ हाताने दिली तरी त्याचा मोबदला अद्याप मिळाला नाही. कालव्याच्या कामांची कहाणी होऊन कालवे झाले पण शेतापर्यंत काय गावापर्यंत अद्याप पाणीच पोहोचलेच नाही. त्यामुळे आज गावाला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.त्यामुळे पुनंदमधून आधी आम्हांला पाणी द्या मग इतरांचा विचार सरकारने करावा, तहानलेल्या आदिवासींची तहान भागवा एवढीच अपेक्षा पाटविहीरच्या आदिवासी जनतेने व्यक्त आहे१३ वर्षांपूर्वी पुनंद प्रकल्पांतर्गत सुळे येथील सिद्धेश्वर बंधाऱ्यापासून सुळे उजव्या कालवा काढण्यात आला. २१ कि.मी.चा कालवा पाटविहीर गावापर्यंत येतो. परंतु या कालव्याच्या कामात अनेक त्रुटी राहिल्याने त्याची झळ या भागातील जनतेला बसत असून आज दुष्काळाशी दोन हात करत या गावातील महिला पाणी टंचाईचा मुकाबला करीत आहे. सुळे उजव्या कालव्याची दुरु स्ती होऊन देखील पाटविहीर गावापर्यंत पाणी पोहचू शकले नाही. आता पुन्हा दुरु स्ती व अन्य कामे चालू आहे. या कालव्याचे पाणी पाटविहीर गावापर्यंत आल्यास येथील दुष्काळ कायमस्वरूपी संपणार आहे.आज पाटविहीर गावात भीषण पाणी टंचाई आहे.आदिवासी महिलांना मिळेल त्या ठिकाणाहून पायपीट करीत पाणी आणावे लागत आहे.

टॅग्स :Waterपाणी