शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पाळेखुर्द परिसराला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 01:39 IST

पाळे खुर्द : कळवण तालुक्याला पाळे खुर्द परिसरात पाळे बुद्रुक, असोली, कळमथे, हिगवे, गोपाळखडी,हिंगळवाडी,बार्डे, गोसराणे या गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले. काही ठिकाणी तुरळक गाराही पडल्या आहेत. या पावसामुळे कांदा द्राक्ष ,गहू, हरभरा व मिरची,टमाटे,कोबी,कोथंबीर, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देकांदा, द्राक्षांसह भाजीपाला पिकांचे नुकसान

पाळे खुर्द : कळवण तालुक्याला पाळे खुर्द परिसरात पाळे बुद्रुक, असोली, कळमथे, हिगवे, गोपाळखडी,हिंगळवाडी,बार्डे, गोसराणे या गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले. काही ठिकाणी तुरळक गाराही पडल्या आहेत. या पावसामुळे कांदा द्राक्ष ,गहू, हरभरा व मिरची,टमाटे,कोबी,कोथंबीर, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.कळवण तालुका हा गावठी कांद्याचे आगार म्हणून ओळखले जाते. तालुक्यातील काही भागात एक महिन्यात गावठी कांद्याची काढणी सुरु होणार आहे. तर गहू सोंगणीला आला आहे. अशातच गुरुवारी सायंकाळी पाच वाजेनंतर वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कांदा गहू, हरभरा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच गुरांसाठी साठविलेला चारा (मंकणी कडबा) ओला होऊन सडणार आहे. काही भागात तुरळक ठिकाणी गाराही पडल्या आहेत. थंडगार पाण्यामुळे पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होणार आहे. वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडाला आलेला मोहोरही झटकला गेला आहे. अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यत आहे.कांद्याचे उळे टाकल्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कांदा रोपांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी पाच हजार रुपये किंमतीचे उळे घेऊन पुन्हा टाकले होते. आता पीक हातात येण्याची वेळ आल्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.- देविदास पवार, शेतकरी संघटना प्रदेश उपाध्यक्ष

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी