वणी परिसरातील रहिवासी कविता विलास चव्हाण (२१) हिने घरगुती भांडणाचा राग अनावर होऊन रॉकेल टाकुन स्वत:ला जाळून घेतले. ...
तक्रार: शासनाला देणार निवेदन ...
माउलीनगर परिसरातील एका महिलेचे मंगळसूत्र दुचाकीस्वाराने खेचून पळवून नेल्याची घटना घडली ...
शालिमार चौकातील एका जुगार अड्ड्यातून तीन जुगारांना पकडण्यात पोलिसांना यश आले. ...
मुंबई-आग्रा महामार्गाचे सहापदरीकरण होऊन अनेक वर्षे होऊनही विल्होळी येथील अंडरपासचे काम पूर्ण होऊ शकले नव्हते. ...
प्रभाग २६ : नागरिकांमध्ये संताप; पाण्याची वेळ बदलण्याची मागणी ...
कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर सामान्य कुटुंबातील विद्यार्थीही असामान्य कर्तृत्व सिद्ध करू शकतात याचेच ज्वलंत उदाहरण नाशिक येथील जयेश अहिरे ...
नाशिक नदीकाठचे शहर म्हणून पुराचा धोका येणे नवीन नाही. मात्र, सध्या नदीपात्राभोवती झालेली बांधकामे, त्यामुळे पात्राचा झालेला संकोच याबाबी पुरासाठी कारणीभूत ठरतात. ...
मनमाड : येथून जवळच असलेल्या बेजगाव (ता. नांदगाव) येथील मुरलीधर भीमा लहाने (३५) या शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
नाशिक : राज्यात इंटिग्रेटेड मेडिकल हब सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने अलीकडेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. ...