नाशिक : मे महिन्यात पर्यटनासाठी सुटीवर गेलेले अपर जिल्हाधिकारी सुटी संपवून रुजू होण्यास आल्यानंतर त्यांना हजर करून घेण्यास शासनाने नकार दिल्याची चर्चा होत आहे. ...
येवला : तालुक्यातील सावखेडे येथे कृषी विभागामार्फत‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ या मोहिमेंतर्गत जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ...
सप्तशृंगगड : उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर महंत विष्णुदास महाराज यांनी शिवशक्ती महायज्ञ व श्रीमद भागवत कथेचे आयोजन केले आहे. ...
पेठ तालुक्यातील गांगोडबारी येथे महाराष्ट्रातील पहिला पथदर्शी प्रकल्प साकारण्यात येत असून, सदरचा प्रकल्प यशस्वी झाल्यास महाराष्ट्रात या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ...
कनाशी : कळवण तालुक्यातील कनाशी येथे ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत दहा लाख रुपये खर्च करून जिल्हा परिषदेतर्फे गेल्या दोन वर्षांपासून अंतर्गत रस्ते बनविण्याची कामे सुरू आहेत. ...