ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
याप्रसंगी शेतकऱ्यांना शेतमालाच्या दळणवळणाची मोठी गैरसोय होते; मात्र शासनाच्या आराखड्यात शिवार रस्त्यांची एकही योजना नाही. त्यामुळे ग्रामपंचायत व पंचायत ... ...
----------------------------------- घोटी : जिल्ह्यातील इगतपुरीसह पेठ सुरगाण्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ‘जोर’धारेमुळे नद्यांना पूर आला असून, धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ ... ...
भगूर शिवारात असलेल्या मात्र देवळाली छावणी परिषदेच्या हद्दीत मोडणाऱ्या विजयनगर भागातून नानेगावकडे जाणारा पारंपरिक रस्ता लष्करी आस्थापनाने सुरक्षेच्या ... ...
महापालिकेच्या मिशन विघ्नहर्ता अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. महात्मा फुले कलादालनात भरविण्यात आलेल्या शाडू मातीच्या गणेशमूर्ती विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याठिकाणी ३५०० मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या हेात्या. त्यातील २७०० ...