. या वृक्षलागवड अभियानाचे हे दुसरे वर्ष असून, यंदा चार कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय आहे. या लोक ाभिमुख पर्यावरणपूरक उपक्रमाच्या जनजागृतीसाठी वन मंत्रालयाने तयार केलेला खास चित्ररथ मंगळवारी शहरात ...
शेतक-यांच्या संपाचा विषय चिघळण्याची शक्यता आहे. कारण शेतक-यांनी सोमवारी पुकारलेल्या ""महाराष्ट्र बंद""मध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेल्या तरुण शेतक-यानं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ...
नाशिक : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी किसान क्रांती मोर्चातर्फे आयोजित राज्यव्यापी बंदला जिल्ह्यात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला ...
नाशिक : महापालिकेने राबविलेल्या झोपडपट्टीनिहाय व मागणी सर्वेक्षणात ७५ कुटुंब घरकुलांच्या माध्यमातून राहणीमान सुधारण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे आढळून आले आहे. ...
शेतकरी या बंदमध्ये उतरल्याचेसंदेश, व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल होऊन परिस्थिती चिघळू नये यासाठी दीड तास मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती़ ...
नाशिक : शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, शेतीमालाला हमीभाव या प्रमुख मागण्यांसह इतरही मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी सोमवारी (दि.५) पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...