केंद्रीय ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकारी वर्गाच्या प्रतिनिधी मंडळाने पंतप्रधान कार्यालयाच्या निर्देशानुसार लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीस भेट देऊन कांद्याच्या दरवाढीचा लाभ प्रत्यक्षात कांदा उत्पादक शेतकºयांना होतो की दलालांना आणि भाव घसरणीची कार ...
आर्थिक वा अन्य कोणत्याही कारणांमुळे न्यायापासून कोणताही घटक वंचित राहू नये यासाठी विधी सेवा अधिनियम मंजूर करण्यात आला़ यानुसार अनुसूचित जाती-जमाती, महिला, अपंग, ज्येष्ठ नागरिक तसेच दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाºयांना जिल्हा न्यायालयातील जिल्हा व ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर बरखास्तीची कारवाई होण्याची शक्यता असून, आता पणन संचालकांच्या भूमिकेवर बाजार समितीचे भवितव्य अवलंबून राहिले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम कलम ४५ नुसार दहा मुद्द्यांवर बाजार समितीच्या संचालकांची जिल्हा उपनिबंधका ...
नाशिककरांची जीवनदायिनी असलेल्या गोदावरी नदीच्या सन्मानासाठी नमामि गोदा ही समाजाची चळवळ आता समाजातूनच सुरू होत आहे. त्यासाठी स्थापन झालेल्या फाउंडेशनचा औपचारिक शुभारंभ शनिवारी (दि. १९) विख्यात जलतज्ज्ञ राजेंद्रसिंग यांच्या हस्ते होणार आहेत. यावेळी गोद ...
नवरोज संपन्न झाल्यानंतर देवळालीतील पारसी बांधवांनी एकमेकांना हस्तांदोलन करीत व गळाभेट घेत नाशिक जिल्ह्यातील ब्रिटिश काळापासून असून, देवळाली येथे एकमेव असलेल्या अग्यारी (अग्निमंदिर) येथे पतेती सण शांततेत साजरा करण्यात आला. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांनी शहरात दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती सुरू केली़ प्रारंभी प्रबोधन व त्यानंतर पोलिसांपासून सुरू झालेल्या हेल्मेटसक्तीच्या कारवाईत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे़ ...
सकारात्मक दृष्टिकोनाच्या नाशिककरांमुळे शहरात पोलिसांनी राबविलेले नावीन्यपूर्ण तसेच समाजोपयोगी उपक्रमांची दखल राज्यपातळीवर घेण्यात आली आहे़ या उपक्रमांप्रमाणेच आगामी गणेशोत्सव, बकरी ईद हे सण राज्यासमोर आदर्शवत ठरतील, असे साजरे करून ‘नाशिक गणेश फेस्टिव ...
पुणे येथील गायक सुधाकर चव्हाण यांनी सादर केलेली ‘अब तो रूत मान’ ही बडा ख्यालातील, तर ‘बित गये जुगवा’ ही द्रुत बंदीश तसेच तेजश्री पिटके यांनी राग जोगकंसमधील ‘सुघर वर पायो’ ही बडा ख्यालातील बंदिश सादर करत उपस्थितांची मने जिंकली. निमित्त होते कुसुमाग्रज ...
जिल्ह्यात दर महिन्याला सहा या प्रमाणात गेल्या सात महिन्यांत स्वाइन फ्लूमुळे ४२ बळी गेल्याच्या घटनेबद्दल पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या जिल्हा आरोग्य समन्वय समितीच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. स्वाइन फ्लूचा प्रसार रोखण ...
राज्य सरकारने प्रत्येक शिधापत्रिकाधारकाचे आधार क्रमांक जोडल्याशिवाय रेशनवरून शिधा न देण्याचे धोरणाचा पुरस्कार करून त्याची अंमलबजावणीही सुरू केली असली तरी, प्रत्यक्ष व्यवहारात मात्र ठेकेदाराकडून आधार जोडणी चुकीची करण्यात आल्याचा फटका रेशन दुकानदारांना ...