पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारदारांशी पोलीस कर्मचारी तसेच ठाणे अंमलदार कसे वागतात हे नव्याने सांगण्याची गरज नाही. तक्रारकर्त्याने याबाबत कितीही ओरड केली तरी त्यावर कुणी सहजासहजी विश्वास ठेवत नाही. कित्येकदा तक्रारदारही पोलिसांवर अरेरावीचा आरोप करीत असत ...
शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी महापालिकेने शहर वाहतुकीची जबाबदारी घेणार आहे. परंतु ही सेवा खासगीकरणातूनच चालविली जाईल, अशी माहिती स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी दिली आहे. शहरातील चांगल्या रुंद रस्त्यावर उत्तम फुटपाथ व्हावे यासह ...
श्री गणेश जयंतीनिमित्ताने शहरातील गणेश मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दर्शनासाठी भाविकांची दिवसभर गर्दी झाली होती. अनेकठिकाणी पालखी मिरवणूक आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ...
मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील भारतनगरमध्ये असलेले अवैध कत्तलखान्यांवर गुन्हे शाखा छापा टाकून कारवाई करते, मात्र मुंबई नाका पोलिसांना या कत्तलखान्यांची माहितीच नसते वा ते पूर्णत: अनभिज्ञ असतात याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे़ त्यामुळे मुंबई नाक ...
गेल्या आठवड्यापासून थंडीचे पुन्हा आगमन झाले आहे. वातावरणात निर्माण झालेल्या गारव्यामुळे रब्बीची सर्वच पिके तरारली आहेत. वाढलेल्या थंडीमुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होणार असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. ...
शहर पोलिसांनी जुगार धंद्यांवर वेळोवेळी छापे टाकून कारवाई केलेले जुगार धंदे चालविणारे टोळीप्रमुख व या टोळीतील सदस्यांसह सुमारे २३ जुगाºयांना परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे़ यामध्ये खडका ...
निर्घृण गुन्ह्यासाठी दिली जाणारी सर्वोच्च शिक्षा म्हणजे मृत्युदंड आणि मृत्युदंडाचा सर्वमान्य प्रकार म्हणून जागतिक पातळीवर फाशीची शिक्षा दिली जाते़ नाशिक जिल्हा न्यायालयाने १९७५ पासून गत ४३ वर्षांच्या कालावधीत सहा दुर्मीळ व निर्र्घृण खटल्यातील १८ आरोप ...
दुर्दम्य इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचारशैली असल्यास कुठल्याही प्रसंगाने ओढावलेल्या नैराश्यावर तसेच दुर्धर आजारावर मात करून आनंदी जीवन जगता येऊ शकते. सर्वसामान्यांप्रमाणे संसार फुलवून जीवनाचा आनंद लुटता येणे शक्य होते, असा संदेश मंगल मैत्री मेळाव्यातू ...
राज्यात सुमारे अडीच लाख सहकारी संस्था असून, यात जवळपास एक लाख सहकारी गृहनिर्माण संस्थांचा समावेश आहे. परंतु, महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या १९६० चा सहकार कायदा अन्य सहकारी संस्थांच्या तुलनेत सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी अडचणीचा आणि क्लिष्ट ठरत असल ...
समाजसेवी संस्थांनी केवळ वर्तमानचा विचार न करता भविष्यवेधी व्हावे, त्यासोबतच देशासमोरील प्रश्नांची व्याप्ती लक्षात घेऊन देशाला वैभवशाली राष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण करण्यास सहाय्यभूत कार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले. रावसाह ...