केंद्र सरकारच्या वतीने लोकसभेत मंजुर करण्यात आलेल्या तीन तलाक कायद्याच्या विरोधात आज दुपारी अडीच वाजता शहरातील मुस्लिम महिलांचा एटीटी हायस्कूल पासून विराट मोर्चा काढण्यात आला. ...
: शिक्षण हक्काच्या २५ टक्के प्रवेशासाठी पालकांमध्ये जागरूकता वाढली असली तरी या योजनेंतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी १ लाखापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या सधन कुटुंबाकडूनदेखील अर्ज दाखल केले जात असल्याने मूळ लाभार्थी वंचित राहण्याचीच शक्यता आहे. ...
काही दिवसांपुर्वीच शिवसेनच्या वतीने द्वारकेवर चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. यावेळी सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त करत सुमारे तीन तास वाहतूक रोखली होती. ...
सिन्नर : गेल्या काही दिवसांपासून सर्वच प्रकारच्या भाजपाल्याची आवक वाढल्याने बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. तर शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकºयांवर पुन्हा एकदा निराश होण्याची वेळ आली आहे. ...
गेल्यावर्षी जिल्हा परिषदेत येऊन येथील दप्तर तपासणी आणि कामांची चौकशी करून काही आक्षेप नोंदविले होते. या आक्षेपांसदर्भातील सुनावणी आता मुंबईत सुरू असून, जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी मुंबईला रवाना झाले आहेत. ...
मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या शहरांना वाढीव एफएसआय देण्यात आला असून, पोलीस क र्मचा-यांसाठी किमान ५०० फुटांचे घर असावे हे सरकारने मान्य केले आहे, असेते म्हणाले. ...