केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय संचलित महर्षी सान्दीपनी राष्टय विद्या प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शाखेच्या अभ्यासक्रमाच्या कण्ठगत परीक्षेत वेदभूषण घनश्याम किशोर कुलकर्णी देशात प्रथम आला आहे, तर सौरभ सुधीर पा ...
गवंडगावसह चार गावांच्या रस्त्यांसह देवठाण, देवळाणे, गारखेडे, तळवाडे शिवरस्ता ते तळवाडे रेल्वे गेटपर्यंतच्या रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. या रस्त्यांचे काम तत्काळ सुरू करावे, या मागणीसाठी गवंडगाव येथे उपसभापती रूपचंद भागवत यांचे सुरू असलेले उपोषण ...
पावसाळा सुरू होऊन तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लोटला असताना न्यायडोंगरी परिसरात मात्र तुरळक शिडकाव्याशिवाय जोरदार पाऊस झाला नसल्याने ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. ...
शहरातील खड्डे बुजविण्यासाठी अनेकवेळा पालिकेला निवेदने देण्यात आली. त्यानंतर पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करणाऱ्या येवला नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी शिवसेनेच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आले. खड्ड्यांचा हार, फुले व फेटा घालून वाढदिवस स ...
मालेगाव शहर पूर्णत: वस्त्रोद्योगावर अवलंबून असणारे शहर आहे. मात्र यंत्रमाग व्यवसायाला पूरक असलेल्या सायझिंग उद्योगावर मोठे संकट आले आहे. शहरास रोजगार उपलब्ध करत देणाऱ्या उद्योगास सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून संरक्षण देण्यासाठी विशेष महासभा बोलावून धोर ...
जिल्ह्यातील क्रीडाक्षेत्राचे लक्ष लागलेल्या नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत खेळाडू पॅनलने अध्यक्ष व सचिव पदासह सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळत परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडवला आहे ...
बांधकाम व्यवसायातील गुणवत्ता ही या क्षेत्रात काम करणाऱ्या अभियंत्यावर टिकून असल्याने त्यांनी आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहून गुणवत्तापूर्ण काम करण्याची गरज आहे. ...
हिंदू धर्माने जगाला विश्वात्मक अनुभूती दिली. केवळ या धर्मानेच मनुष्याला उपासनेचे स्वातंत्र्य बहाल केले आहे. त्यामुळे हिंदू धर्माचे औदार्य व महती मोठी आहे, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती शंकर महाराज अभ्यंकर यांनी केले. ...
न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा तिसरा खांब असून, त्याशिवाय लोकशाही जीवंत राहू शकत नाही. त्यामुळेच नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास आणखी वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे यांनी केले. ...