शहराच्या दाक्षिणेस असलेल्या महादेवाच्या दरीतील श्रीक्षेत्र महादेव मंदिरात पूजापाठ करणाऱ्या बाबांचा खून करून मृतदेह दरीत फेकून दिल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या प्रकरणी एका संशयितास पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील माळेगाव येथे इयत्ता सातवीत शिकणाऱ्या मुलीने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवार (दि.५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. जान्हवी रवींद्र निखारे (१२) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती जिल्हा परिषदेच्या ...
निफाड : येथील रेल्वे स्टेशनच्या फाटकाची वायर शनिवारी( दि. ४) तुटल्याने निफाड-पिंपळगाव बसवंत रस्त्यावरील वाहतूक दीड ते दोन तास ठप्प झाल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला. कुंदेवाडी आणि निफाडच्या बाजूने वाहनांच्या दोन ते तीन किमी लांबच लांब रां ...
नामपूर : शेतकरी संघटनेने पुकार लेल्या दूध आंदोलनात दीपक पगार सह अन्य ११ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. १८ दिवसानंतर त्यांना जामिन मिळाल्यामुळे शनिवार दि. ४ रोजी त्यांचे नामपुर नगरीत आगमन होताचत्यांचेस्वागत करण्यात आले. ...
चांदोरी : चांदोरी (ता निफाड) येथील जोरदार पावसाने गोदावरी नदीला पूर आला होता. या पुराच्या पाण्यामुळे येथील गोदापात्रातील मंदिरांना पानेवलींनी वेढा दिला होता. पानवेलींचा हा विळखा मंदिरांना आजही कायम आहे. ...
लासलगाव : येथील सुमतीनगर भागातील जय बाबाजी बंगल्याचे दरवाज्यासमोर पहाटे दरोडा टाकण्याचे तयारीत असलेल्या श्रीरामपुरच्या दरोडेखोरांच्या टोळीतील चौघांना साहीत्य व इंडिया कारसह अटक करण्यात आली. या टोळीकडून जिल्ह्यात झालेल्या मोठ्या गुन्ह्यांची उकल होण्या ...
संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ संजीवन समाधी मंदिराच्या प्रस्तावित बांधकामास शासनाकडून कोणताही निधी न मिळाल्याने आता शासनाकडे विनंती न करता वारकऱ्यांच्या श्रमातूनच संजीवन समाधी मंदिराचे बांधकाम पूर्ण केले जाईल, असा विश्वास जीर्णोद्धार समितीच्या वतीने व्यक्त क ...
कुटुंबातील सदस्य जेवण करुन बाहेर येऊन ओट्यावर शेजा-यांशी गप्पा मारत बसले होते. काही वेळाने हे कुटुंब पुन्हा घरात गेले आणि त्याचवेळी अवघ्या दहा मिनिटांच्या अंतराने वाड्याचा धोकादायक झालेला भाग कोसळला. आवाज झाल्याने परिसरातील रहिवाशांनी एकच धाव घेतली. ...
याप्रसंगी पाटील म्हणाले, आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर मोर्चे, आंदोलने केली जात आहे, ते केवळ समाजाच्या प्रगतीसाठी. एकूणच वाढती लोकसंख्या, नोक-यांचे घटते प्रमाण आणि सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या यामुळे संघर्ष निर्माण होताना दिसत आहे. शालेय शिक ...