आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने नवीन इलेक्ट्रॉनिक यंत्र वापरण्याचा निर्णय घेऊन प्रत्येक जिल्ह्यासाठी बॅलेट व कंट्रोल युनिट पाठविले असून, नव्याने दाखल होणाऱ्या या यंत्राबाबत सर्वच राजकीय पक्षांना माहिती देण्यास निवडणूक आयोग उत्सुक ...
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वडपे ते धुळे रस्त्यावरील खड्डे आठ दिवसांत भरण्यात येतील. खड्डे न भरल्यास आठ दिवसांनंतर टोल बंद करू आणि अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत मिळवून देऊ, असे तोंडी आश्वासन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच ...
नाशिक : ‘था नासिक में बातील अंधेरो का डेरा....’, ‘सादिकशाह हुसेनी जिंदाबाद...,’ ‘मेरा शहंशाहे नासिक ऐसी शानवाला हैं...’ अशा एकापेक्षा एक सरस हुसेनी बाबा यांच्यावर आधारित स्तुतीपर काव्यपठण करीत शेकडो मुस्लीम बांधवांनी ‘जुलूस-ए-हुसेनी’मध्ये सहभाग घेतला ...
बागलाणला अखेर नऊ महिन्यानंतर पूर्णवेळ तहसीलदार मिळाले आहेत. नंदुरबारहून बदली झालेले तहसीलदार प्रमोद हिले यांनी सोमवारी बागलाणच्या तहसीलचा कार्यभार स्विकारला. त्यांचे तलाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. ...
अभोणा येथील डांग सेवा मंडळाच्या कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविकांनी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून महाविद्यालय परिसरात रोपांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. ...
मालेगाव : महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, सुरक्षा रक्षक व कंत्राटी आउटसोर्सिंग कामगार सेलच्या वतीने महावितरणच्या मालेगाव सर्कल कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. ...
यासंदर्भात माध्यमांशी बोलताना महापौर रंजना भानसी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे हे मनमानी करीत असून त्यांच्या हुकूमशाही कारभाराने नागरीक वेठीस धरले जात असल्याचा आरोप महापौर रंजना भानसी यांनी केला आहे. ...
केरळमध्ये आलेल्या पुरामुळे लाखो लोक बेघर झाले असून, त्यांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांना पुन्हा उभे करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. देश-विदेशातून केरळवासीयांना मदतीचा ओघ पाठविला जात असला तरी, केरळातील पूरग्रस्तांची नेमकी गरज ओळखू ...