कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांचा कामगार, कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्टÑ कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त सतीश दाभाडे यांनी केले. ...
अभियंत्यांनी आपले काम सुयोग्य व नियोजनबद्ध केले पाहिजे. काम करताना आपण लोकांचा पैसा वापरत आहोत हे लक्षात ठेवून जनतेच्या पैशाचा अपव्यय होणार नाही, यासाठी अभियंत्यांनी दक्ष राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जे इन्फो प्रकल्प अधिकारी राघवेंद्रा कारंथ यांनी ...
परिसरात गेल्या आठवडाभरापासून सर्दी, खोकला तसेच तापाच्या रुग्णांत वाढ झाल्याने नागरिक भयभीत झालेले आहेत. रुग्णांची संख्या वाढतच चालल्याने परिसरातील रुग्णालयांत उपचारासाठी रुग्णांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र दैनंदिन दिसून येत आहे. ...
आघार बुद्रुक ढवळेश्वर येथे दलित वस्तीमध्ये घरात घुसून जाळपोळ, दगडफेक करून दलित युवकांंवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना त्वरित अटक करून कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. ...
जुने नाशिकला वीजपुरवठा करणाऱ्या टाकळी उपकेंद्रातील जुने १० एमव्हीए रोहित्र नुकतेच बदलण्यात आल्याने जुने नाशिक परिसरात योग्य दाबाने वीजपुरवठा होण्यास मदत होणार आहे. ...
तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शालेय अर्थात आठवी ते दहावीतील चारपैकी एका विद्यार्थ्यास तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन असल्याची गंभीर बाब नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे़ ...
जिल्ह्यात पावसाने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांचे बळी जात असल्याने रस्त्यांवरील खड्डे बुजविले जावेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पंधरा दिवसांची मुदत दिलेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्य ...
पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील ७० हजार रुपयांची सोन्याची पोत दुचाकीवर आलेल्या संशयितांनी खेचून नेल्याची घटना रविवारी (दि़१६) रात्री अशोकामार्गावरील आदित्यनगरच्या कॉलनी रोडवर घडली़ ...
सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सहा वर्षांपासून पूर्णवेळ प्राचार्य आणि दोन उपप्राचार्य नसल्याने शासनाने संस्था वाऱ्यावर सोडली की काय याबाबतचे वृत्त सोमवारच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय ...