मालेगाव : तिहेरी तलाक कायद्याच्या निषेधार्थ येथील मुस्लिम पर्सनल लॉ बचाव कमेटीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन केले. तिहेरी तलाकाच्या वटहुकूमाला संसदेने मंजुरी दिली आहे. या कायद्याला मुस्लिम महिलांचा विरोध आहे. येथ ...
सटाणा:तालुक्यातील मोरेनगर येथील शिक्षक सोपान गोकुळराव खैरनार यांच्या विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन त्यांना सन २०१५ साली भारत सरकारने शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार दिल्ली येथे देऊन गौरविण्यात आले ...
धार्मिक सण-उत्सव, यात्रा म्हटलं की त्यासोबत परंपरा ही जुळलेली असतेच अन् अशा परंपराच त्यांचे वैशिष्ट्य ठरतात, पारंपरिक प्रथांमधून आजही भारताची एकात्मता अधिकाधिक बळकट होताना दिसून येते. नाशिकच्या ‘इमामशाही’ दर्गा परिसरात दरवर्षी होणारा मुहर्रमचा उत्सव ...
नाशिक : थायलंड येथील फुकेट येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फिंन स्विमिंग या स्पर्धेसाठी भारताचा संघ रवाना झाला. नाशिकचा जलतरणपटू स्वयम पाटील याचा या संघात समावेश आहे. भोपाळचे दोन व नागपूरचा एक असा चार खेळाडूंचा हा संघ आहे. ...
पश्चीम भागात प्रवाशांच्या सोईनुसार बसची सेवा नसणे, कधी तीन ते चार तास एकही बस नसणे असे प्रकार ग्रामीण भागात दरररोज घडत असल्यामुळे बसच्या गैरसोयींना वैतागलेले प्रवासी सरळ खासगी वाहतुकीकडे आपला मोर्चा वळवितात. या पट्टयात खाजगी प्रवासी वाहतूक मोठ्या प्र ...
सुरगाणा : आदिवासी विकास प्रकल्पामार्फत आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देण्यास होणा-या दिरंगाईमुळे संतापलेल्या पालकांनी शासकीय वसतीगृहात प्रकल्प अधिका-यांना कोंडले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अर्धा तासाने त्यांची सुट ...
शहरातील सारडा सर्कल, द्वारका ते नाशिकरोड या मार्गावरील वाहतुकीची होणारी कोंडी सोडविण्यासाठी सन २०१३ मध्ये द्वारका ते नाशिकरोड दरम्यान रस्त्याचे चौपदरीकरण व उड्डाणपुलाची निर्मिती करण्याचा निर्णय तत्कालीन आघाडी सरकारने घेवून सन २०१४ मध्ये त्याचे भूमीपु ...
संसरी येथील स्मशानभूमीचा प्रश्न सध्या चर्चेत असून गावकऱ्यांना गेल्या चार वर्षांपासून होणा-या त्रासाबाबत ग्रामपंचायतीने लिखित स्वरूपात बोर्डाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. संसरी गावची लोकसंख्या आठ हजार पेक्षा अधिक झाली आहे तर देवळाली कॅम्प ची लोकसंख्या ...
दोन वर्षापुर्वी अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांपुरती मर्यादीत असलेली पंतप्रधान उज्वला योजनेत आता ग्रामीण व शहरी भागातील आर्थिक दुर्बल असलेल्या प्रत्येक व्यक्तीला सहभागी करून घेण्यात येत आहे. शंभर रूपयांच्या प्रतिज्ञापत्रावर व आवश्यक त ...