देशातील मूळ रहिवासी असलेल्यांना ‘वनवासी’ संबोधून सेवा कार्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत वनवासी कल्याण आश्रमाच्या संकल्पनेला आता काही आदिवासींकडूनच हादरे देण्यास प्रारंभ झाला आहे. त्याअंतर्गत वनवासी कल्याण आश्रमाची मोटार रोखून त्यावरील वनव ...
एचएएल कंपनी व एअरफोर्समधील मोठ्या अधिकाऱ्यांशी आमची ओळख आहे, तुमच्या मुलांना एचएएल किंवा एअरफोर्समध्ये नोकरी लावून देतो, असे सांगून फिर्यादी व साक्षीदार यांच्याकडून वेळोवेळी एकूण २१ लाख १५ हजार रु पये घेऊन बनावट कॉललेटर देऊन फसवणूक केल्याप्रकरणी १० ज ...
इगतपुरी : तालुक्याची ग्रामदेवता आराध्य दैवत घाटन देवी मंदिर परिसरात नवरात्रोत्सवात लाखोच्या संख्येने भक्तगण देवीसमोर नतमस्तक होण्यासाठी तसेच नवसपूर्तीसाठी येत असतात. चारही दिशेला प्रखर उजेड पडेल असा मोठा हायमास्ट उभा केला. त्यामुळे परिसर उजळून निघाला ...
बागलाण तालुक्यातील भडाणे येथे मक्याच्या शेतात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. भडाणे येथील शरद भामरे यांच्या शेतात मजूर मक्याची कापणी करीत असताना दुर्गंधी येऊ लागल्याने त्या दिशेने मजुरांनी शोध घेतला असता अंदाजे साठ सत्तर वर्ष वयाच्या वृद्ध महिलेचा मृतदे ...
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी दहा लाखांपर्यंतचे कर्ज राष्ट्रीयीकृत बँकेतून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, ७५ टक्के कर्जाची थकहमी घेण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांबरो ...
मराठा समाजाला शंभर टक्के व कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी भाजपा सरकार कटिबद्ध असून, येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत राज्य मागासवर्ग आयोग अहवाल सादर करणार आहे. अहवाल आल्यानंतर तत्काळ विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात ठराव करून मराठा समाजाला १६ टक्के कायम ...
समरसता, सेवा आणि हिंंदुत्व हा व्यापक संघ विचार असून भाषा, प्रांतवाद ही संकुचित भावना आहे. समरसता म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा विचार असल्याने अल्प आणि बहुमताच्या संख्येचा विचार करणे चुकीचे आहे. सर्वांना बरोबर घेऊन चाललो तरच जगावर वर्चस्व राखता ...
कालिका देवीच्या दर्शनासाठी पायी जात असलेल्या नऊ मुलांना भरधाव कारने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि़१४) पहाटेच्या सुमारास साईनाथनगर चौफुलीजवळ घडली़ विशाल नामदेव पवार (११, रा़ वडाळागाव, कोळीवाडा) असे मृत्यू झालेल्या ...
वडिलोपार्जित जमिनीवर पत्नी व मुलाचे नाव असताना बनावट कागदपत्रे तयार करून एजंटच्या मदतीने खरेदीदाराची ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...