नाशिक : राखीव जागांवरून निवडणूक लढविणारे परंतु मुदतीत जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या लोकप्रतिनिधींना दिलासा देणारा शासकीय अध्यादेश शासनाने जारी केला असून, यापुढे जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांऐवजी बारा महिने मुदत द ...
नाशिक : मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात ३८ टक्केच जलसाठा असल्यामुळे पाणी वाटपाच्या समान न्यायाधिकरणाच्या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व नगर जिल्ह्यातील मुठा, निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचा होत असलेल्या आग्रहावर सोमवारी औरंगाब ...
सटाणा : कमी पावसामुळे परिस्थिती गंभीर बनल्याने देवळा आणि बागलाण तालुक्यातील बऱ्याच भागातील जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल तसेच दुष्काळ निवारणासाठी लवकरच उपाययोजना करण्यात येणार असल्याची ग्वाही जिल्ह्याचे पालक ...
पाळे खुर्द : राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांमध्ये कळवण या आदिवासी तालुक्याचा समावेश न केल्याने कळवण तालुक्यातील जनतेत व आदिवासी बांधवांमध्ये नाराजी पसरली असून, पाऊस उशिरा झाल्याने पीक येणार नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे दुष्काळी तालुक ...
सायखेडा : गोदाकाठ भागातील विजेच्या समस्यांनी शेतकरी त्रस्त झाले असून, खरीप हंगामातील पिके शेवटच्या टप्प्यात आहेत. विजेच्या खोळंब्यामुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या असल्याच्या तक्र ारींचा पाऊस रामनगर येथे वीज वितरण कंपनीच ...
बोरगाव/सुरगाणा : वीज भारनियमन कमी करावे तसेच सुरगाणा तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करावा, या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव युवा समिती व सर्वपक्षीय व शेतकरी बांधवांतर्फे वणी-सापुतारा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आं ...
उमराणे : देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील उमराणेसह परिसरात पाण्याअभावी करपलेल्या मका, कांदा आदी खरीप पिकांची नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. ...
दिंडोरी : वीज मंडळाचा कारभार सुधारावा, भारनियमन कमी करण्यात यावे व पेट्रोल, डिझेल दरवाढ, शेतमालाच्या कोसळलेला भाव, दुष्काळी स्थिती, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या आदी प्रश्नांसंबंधी दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पार्टीच्या वतीने शासनाचा ...
मालेगाव : शहरालगतच्या दरेगाव शिवारातील प्लॅस्टिक गुदामाला आग लागून सुमारे ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी चार बंबांच्या सहाय्याने आठ फेऱ्या मारून आग आटोक्यात आणली. ...