अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व कोपरगावचे तहसीलदार किशोर कदम यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी क्रांतिवीर सेनेच्या वतीने नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू करण्यात आले. ...
भाजपा- शिवसेना सरकारच्या चार वर्षांत महाराष्ट्र राज्याची सर्वच क्षेत्रांत पिछेहाट झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ.भारती पवार व विश्वास ठाकूर यांनी केला आहे. ५६ इंच छातीवाल्या सरकारच्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी ...
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून हाती घेण्यात आलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेत मतदार याद्या अद्ययावतीकरणासाठी निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकून कामे करून घेतली जात असताना प्रत्यक्ष आयोगाच्या वेबसाईटवर आॅनलाइन काम करणाº ...
शहरात स्वाइन फ्लूचे प्रमाण घटत असले तरी चालू महिन्यात ७८ रुग्ण आढळले आहेत, तर ३२ जणांचा बळी गेला आहे. त्यात ८ जण हे महापालिका हद्दीतील असून उर्वरित २४ मृत हे महापालिका हद्दीबाहेरील असून, त्यात काही अहमदनगर जिल्ह्यातीलदेखील आहेत. ...
गंगापूर धरणाला जायकवाडीप्रमाणे कॅरिओव्हर नाही त्यामुळे पुढील वर्षी नाशिकमध्ये पाऊस न झाल्यास पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
शहरात हळुवारपणे थंडीचे आगमन झाले असून, रात्री तसेच पहाटे गुलाबी थंडी नाशिककरांना जाणवू लागली आहे. कमाल तपमानाचा पारा तिशीच्या पुढे असल्याने सकाळी सात वाजेनंतर थंडीची तीव्रता अद्याप जाणवत नाही; मात्र किमान तपमानाचा पारा घसरू लागला असून, सोमवारी (दि.२९ ...
महापालिकेच्या घंटागाड्यांवरील ८०० कामगारांना यंदा दिवाळी बोनस नाकारण्यात आला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनीदेखील यासंदर्भात कायदा दाखवल्याने नाराज झालेल्या घंटागाडी कामगारांनी ऐन दिवाळीत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ...
शिक्षण विभाग शाळांकडून विनाकारण, अवास्तव, अव्यवहार्य व किचकट माहिती मागवत असल्याने गेल्या पाच वर्षांत शैक्षणिक कामाच्या व्यापात दहा पटीने वाढ असताना १५ वर्षांपासून कारकून भरती बंद, २०१२ पासून शिक्षकांच्या रिक्त जागांवर रखडलेली भरतीप्रक्रिया, शिक्षक न ...
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन पक्ष स्थापन्याची घोषणा करणारे सुरेश पाटील हे स्वयंघोषित आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष असल्याचा आरोप करीत त्यांनी घोषित केलेल्या पक्ष स्थापनेला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध असल्याची भूमिका नाशिक जिल्ह्यातील मराठा क्र ...
बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या महिलेची सुमारे एक लाखांची रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़२८) सायंकाळच्या सुमारास कानडे मारुती लेन परिसरात घडली होती़ भद्रकाली पोलिसांनी अवघ्या बारा तासांत रोकड चोरणाºया संशयित विमल मीनानाथ साळ ...