नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक बिबट्यांचे वास्तव्य गोदाकाठ भागात असून, गेल्या सहा महिन्यात ३६ बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत. बिबट्यांनी दोन मुलांसह, दोन घोडे, सहा जनावरे, वासरांवर हल्ले करून दहशत पसरवल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. अपुरा कर्मचार ...
मागील तीन दिवसांपासून किमान तपमानाचा पारा १६ अंशावरून १२.१ अंशापर्यंत खाली घसरला आहे. त्यामुळे या तीन दिवसांत नाशिककरांना पहाटे तसेच रात्रीही थंडी अधिक जाणवण्यास सुरूवात झाली. ...
सिन्नर येथील विजयनगर व कानडी मळ्यात या भागातील ज्येष्ठ नागरिक व रहिवाशांना बसण्यासाठी स्वखर्चातून बाक बसविण्यात आले आहे. जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते नुकतेच या बाकांचे लोकार्पण करण्यात आले. ...
येवला : माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पत्राचा निषेध करण्यासाठी तालुक्यातील सायगाव येथे रोकडोबा पारावर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. सर्व सायगावकरांनी मोठया संख्येने उपस्थित राहून हात उंच करून या धमकी पत्राचा ...
अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ वाहतूक कोंडीत अडकून पडल्यानंतरही एकाही सुशिक्षित वाहनचालकाला शहर वाहतूक नियंत्रण कक्ष किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देणे आवश्यक वाटले नाही. याउलट वाहतूक कोंडीत अडकून हॉर्न वाजवून ध्वनिप्रदूषण करण्यामध्येच अनेकांना रस ...
सिन्नर : तालुक्याच्या पूर्वभागात आतापासूनच पाणी टंचाई निर्माण झाल्याने तसेच यंदा पाऊस रुसल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीपा पाठोपाठ रब्बी हंगामही पाण्याअभावी धोक्यात आला आहे. ...
निफाड : दिवाळी म्हटली की आकाश कंदिलाच्या प्रकाशाने अवघ घर उजळुन निघते व मांगल्याचे वातावरण तयार होते. पूर्वापार पद्धतीने नागरिक प्लास्टिक तसेच चायना कंपनीचे आकाश कंदील वापरण्याकडे कल असतो परंतु पर्यावरणाचा विचार करता येथील वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर ...
ब्राह्मणगाव : मागील आठवड्यात कांदा भाव सुधारला असता शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या व दिवाळी सण आनंदात जाईल हे दिवास्वप्नच ठरले आहे, कांद्याचा भाव एकदम २२०० वरून एक हजाराच्या आत येऊन ठेपल्याने शेतकरी वर्गात चिंतेचा सुर असून सर्वत्र नाराजी पसरली आहे. ...