बागलाण तालुक्यातील वीरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या तपासणीत सुमारे ३७ लाखांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या अपहारास तत्कालीन संचालक मंडळ जबाबदार असून, यासाठी जिल्हा उपनिबंधकांचे संगनमत अथवा मदत केल्याचा ठपका नाशिक जिल्हा मध्यवर्ती ...
इगतपुरी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदानप्रक्रि या शांततेत पार पडली. दुपारच्या उन्हाचा मतदान प्रक्रि येवर परिणाम जाणवला. ...
यंदाच्या दुष्काळामुळे ग्रामीण भागातील जीवनचक्रच बदलून गेले असून, असंख्य शेतमजुरांनी रोजीरोटीसाठी स्थलांतर केले आहे. या स्थलांतरामध्ये गरोदर माता आणि बालकांचादेखील समावेश असल्याने माता-बालकांच्या लसीकरण आणि औषधोपचाराचे कोष्टक पूर्ण करण्यासाठी त्यांचा ...
महापौर कार्यालयात लघुलेखक म्हणून नियुक्ती असतानादेखील कथितरीत्या गैरहजर राहून प्रत्यक्षात वेतन घेतल्याच्या प्रकरणात संबंधित कर्मचारी रवींद्र दिनकर सोनवणे यांस महापालिकेने निलंबित केले आहे ...
नाशिक जिल्हा वर्कर्स युनियन, सिटू आणि माकप यांच्या संयुक्त विद्यमाने सिटू भवन येथे शहीद दिनानिमित्त शहीद मानवंदना कार्यक्रम घेण्यात आला. शहीद भगतसिंग, राजगुरू, सुकदेव या क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यां ...
‘आॅन ड्यूटी’ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय असो किंवा पोलीस ठाणे कोठेही जीन्स, टी-शर्ट परिधान करू नये, असे फर्मान शिस्तप्रिय व धाडसी अधिकारी म्हणून ओळख असलेल्या ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी काढले आहे. ...
वाघाडी नदी किनारी असलेल्या बुरुड डोहालगत स्वत:च्या फायद्यासाठी हारजित नावाचा जुगार खेळणाऱ्या जुगार अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी बुधवारी (दि.२१) दुपारी छापा टाकून सात जुगाऱ्यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...
ईश्वरी कल्पनेमुळे मानवजातीमध्ये धार्मिक मूलतत्त्ववाद वाढीस लागत आहे. हा नष्ट करण्यासाठी नास्तिक जीवनपद्धती एक चळवळ होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले. ...