शहरासाठी महापालिकेने शासनाच्या मदतीने आखलेली मुकणे धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना पूर्णत्वास आल्यानंतर आता प्रत्यक्ष वितरण करण्यात येणार ...
गेल्या तीन दिवसांपासून ४० डिग्री सेल्सिअस अंशांवर स्थिरावलेल्या तापमानामुळे नाशिककरांना गुरुवारीदेखील तीव्र उन्हाचे चटके सहन करावे लागले. बुधवारी ४१ अंशांवर असलेला पारा ४०.५ अंशांवर आला ...
आरटीई अंतर्गत पहिल्या सोडतीत नावे असलेल्या जिल्ह्यातील ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांपैकी शहरात १ हजार ३८, तर संपूर्ण जिल्ह्यात २ हजार १३४ मुलांचे प्रवेश निश्चित झाले असून, अद्यापही १ हजार ३८३ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. ...
शहरात कोणतेही बांधकाम करताना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ (पर्जन्य जलसंधारण) सक्तीचे असले तरी प्रत्यक्षात अनेक इमारतींवर अशाप्रकारची व्यवस्था नावालाच आहे तर अनेक ठिकाणी नावाला फोटो जोडले जातात. ...
इंडियन सायकियॅट्रीक सोसायटीच्या पश्चिम भारत शाखेच्या वतीने शनिवार, दि़ २७ पासून शहरात मानसोपचार तज्ज्ञांची परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती डॉ़ उमेश नागापूरकर आणि संयोजक डॉ़ हेमंत सोननीस यांनी पत्रकार परिषदेत दिली़ ...
महापालिकेच्या वतीने गोदावरी नदीच्या शुद्धीकरणांतर्गत गटारीचे अथवा सांडपाणी पावसाळी गटारींना जोडणाऱ्यांची शोध मोहीम सुरू झाली आहे. त्याअंतर्गत सुमारे आठ ते दहा जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ...
तब्बल दहा दिवसांपूर्वी हिरावाडीतील गुंजाळमळा येथे चेंबरमध्ये मृतदेह आढळलेल्या विकी उर्फ टेंभ्या विजय भुजबळ (१९) या सराईत गुन्हेगाराचा खून त्याचा चुलत भाऊ असलेल्या रोहन भुजबळ याने मित्राच्या मदतीने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ...
डॉक्टरांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांना योग्यप्रकारे मार्गदर्शन करून आपली नैतिकता पाळावी, असे प्रतिपादन आरोग्य विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दिलीप गोडे यांनी केले. ...
एकेकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे नाशिक शहराचे तापमान ४० अंशांवर पोहोचले आहे़ त्यामुळे शरीराची लाही लाही होऊन उष्माघातासारखे प्रकार घडू शकतात़ उन्हाळ्यात होणारी डोळ्यांची जळजळ, शरीराला वारंवार येणारा घाम, घसा कोरडा पडणे, अचानक ताप येणे आदी ...