राज्यातील काही भागांमध्ये शनिवारी अवकाळी गारांचा पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे राज्यातील बळीराजा चिंतेत असल्याचे वातावरणाच्या लहरीपणामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. ...
पाथर्डी गावाच्या चौफुलीजवळ दुचाकीला पाथर्डी फाट्याकडून भरधाव आलेल्या दुसऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार लखन चंपालाल पाटील (वय २८) हा ठार झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
रविवारी दाट लग्नतिथी असल्यामुळे औरंगाबाद ते नांदूर नाक्यादरम्यान असलेल्या मंगल कार्यालयांमध्ये लग्नसोहळे असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आणि अवघ्या तीन किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनधारकांना दीड ते दोन तासांचा अवधी लागला. ...
आमदार रवी राणा व त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र शासन तसेच पोलीस प्रशासनाच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले व महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरले म्हणून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेतर्फे रविवारी प ...
लोकशाहीच्या राजवटीत प्रत्येकाला त्यांच्या मर्जीनुसार वागण्याचं आणि प्रवास करण्याचं स्वातंत्र्य आहे. पण पोलिसांनी परिस्थिती पाहून तिथं न जाण्याची विनंती करुनही 'मातोश्री'वर जाण्याचा अट्टाहास कशाला? ...
राज्यातील तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातील प्रशासकीय कामकाजात आलेली कमालीची अस्थिरता, गोंधळाचे वातावरण दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यात दोन प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या ज्या पद्धतीने झाल्या, त्यातून या सरकारच्या प्रतिमेवर परिणाम झाला. एख ...
येथील जनावरांच्या दवाखान्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या दाखल्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ८७ गोधन, ११२ शेळ्या आणि ९५ कोंबडीवर्गामधील जनावरे असून महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रकरण दाखल करण्यासाठी हा दाखला दिल्याच ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्याच्या सहकार सचिवांनी काढलेल्या आदेशान्वये जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांवर प्रशासकांनी नियुक्ती करण्यात आली असून, स्थानिक तालुका उपनिबंधकांकडे बाजार समित्यांच्या पदभार देण्यात आला आहे. प्रशासकांची नियुक्ती झालेल् ...