राज्य भारनियमनमुक्त झाले आहे. गेल्या २२ दिवसांत राज्यात भारनियमन झालेले नाही. यापुढेही होणार नाही, असा आमचा प्रयत्न असून, केंद्र सरकारने कोळशाचे योग्य नियोजन न केल्याने देशातील १२ ते १३ राज्यांमध्ये भारनियमन सुरू असल्याची टीका राज्याचे ऊर्जामंत्री नि ...
सर्वसामान्य नागरिक महागाईने होरपळून निघाला असून चोरट्यांनी आता किराणा दुकानांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. पेठरोडवरील एका घाऊक किराणा मालविक्रीच्या दुकानाचे शटर कापून चोरट्यांनी खाद्यतेलाचे एकूण ८६ डबे व ४० खोके लंपास करत तब्बल १ हजार २१० लीटर् ...
राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल खात्याचे मंत्री आदित्य ठाकरे हे शुक्रवारी (दि. १३) नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ...
मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या आडगाव ट्रक टर्मिनन्सजवळ पाठीमागून भरधाव येणाऱ्या चौदाचाकी सिमेंट मिक्सर ट्रकने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार ६८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला, तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे. गुरुवारी (दि. १२) दुपारच्या सुम ...
भाचीच्या लग्नाला सांगली येथून आलेल्या महिलेच्या गळ्यातून तीन तोळे वजनाची ९० हजार रुपये किमतीची सोनसाखळी दुचाकीने आलेल्या चोरट्याने ओरबाडून नेल्याची घटना सोमवारी (दि.९) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...
इंदूर- पुणे राज्य महामार्गावरील मनमाडजवळ अनकवाडे शिवारात शेजवळ पॉलिटेक्निक कॉलेजजवळ बुधवारी मध्यरात्रीनंतर १ वाजेच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या चारचाकी गाडीने झाडाला धडक दिल्याने शहरातील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना ...
सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण वनपरिक्षेत्रातील उंबरपाडा गावालगत डोंगरावर मंगळवारी (दि. ९) रात्रीच्या सुमारास खैराची तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या चार वनरक्षकांवर गावातील काही संशयितांनी हल्ला चढविला. दगड, लाठ्या-काठ्यांनी मारहाण केल्याने चौघे वनरक्षक गंभ ...