विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनेला जनतेने कौल दिलेला असताना पदे वाटण्यावरून दोन्ही पक्षात जे काही चालू आहे तो निव्वळ पोरखेळ असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली. ...
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे, एकतर कर्ज काढून पीक घेतले आणि आता उभे असलेले पीक पूर्ण वाया गेले आहे, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांनी पिके घेण्यासाठी घेतलेले कर्ज माफ करावे व झालेल्या पिकांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आपण सरका ...
कांद्याचा प्रश्न राज्यात आणि देशात ज्वलंत झालेला आहे. माझा नेहमीचा प्रश्न आहे, कांदा परवडत नसेल तर तो खाऊ नका त्यामुळे काही फरक पडत नाही. किमान माझ्या शेतकऱ्याला दोन पैसे तरी मिळतील. ...
विधानसभा निवडणुकीसाठी दोन दिवस वापरण्यात आलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे ६०० बसेसच्या माध्यमातून महामंडळाला कोट्यवधींचे उत्पन्न मिळाले आहे. ...
उत्तर भारतातील महत्त्वाचा सण मानला जाणारा तसेच दिवाळीच्या छष्ठीला सहाव्या दिवशी येणारा सण म्हणजे छटपूजा होय. यासाठी नाशिमध्येही उत्तर भारतीयांचे प्रमाण मोठे असून, गोदाघाट परिसरात यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
यशोदा आणि कृष्णाच्या संवादातून उलगडत जाणारे सकाळचे वर्णन अन् त्यावर साभिनय रंगलेल्या नृत्याविष्कारानंतर पावसाची तीन रूपे दाखविणारा कथ्थकचा अनोखा नजराणा सादर करीत तीन दिवसीय कथ्थक उत्सवाला शुक्रवारी प्रारंभ झाला. ...
एसटी कर्मचाऱ्यांना गंभीर आजारासाठी देय असलेली वैद्यकीय बिले सादर करूनही गेल्या तीन वर्षांपासून वैद्यकीय बिले अदा करण्यात आली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. नाशिक मंडळातील शंभरपेक्षा अधिक कर्मचाºयांची बिले मुंबईतील मुख्यालयात अडकून पडली आहेत. ...
यंदाच्या वर्षी वरूणराजाने आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने चांगलाच तडाखा दिल्याने आतापर्यंत नाशिक विभागात एकूण १६८ टक्के पाऊस झाला आहे. यामुळे सर्वत्र ओल्या दुष्काळाचे संकट ओढवले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ९१ टक्के पाऊस जादा झाला आहे. ...
‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेले नैसर्गिक व इतर विविध प्रकारचे छायाचित्र तसेच समाजभिमुख बातम्यांच्या कात्रणांच्या प्रदर्शनाला शुक्रवारपासून (दि.१) नाशिकरोडला प्रारंभ झाला. ...
औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कारखान्यांनी नियमित मानकांचे पालन करून सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात यासाठी कार्यरत असलेल्या यंत्रणाच्या माध्यमातून कारखान्यातील कामगारांची सुरक्षा जपली जात आहेच शिवाय आधुनिक तंत्रज्ञाना ...