शहरातील पहिला अत्याधुनिक मार्ग म्हणून स्मार्टरोडची ओळख होणार आहे. या मार्गावर आता खास सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून, त्र्यंबकनाका, सीबीएस आणि मेहर सिग्नल हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सिंक्रोनाइज्ड असतील. ...
शहरातील महिलांना स्वयंपूर्णतेकडे नेण्यासह महिला वर्गाला प्रवासात सुरक्षेची हमी देण्याच्या उद्देशाने मुंबई, पुण्यानंतर नाशकात सुरू करण्यात येणाऱ्या पिंक रिक्षांची केवळ चर्चाच रंगली. सहा महिन्यांपासून येणार-येणार अशी चर्चा असलेल्या या रिक्षा रस्त्यावर ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-२०१९ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत गुणपडताळणीसाठी २४४ विद्यार्थ्यांनी, तर छायांकित प्रति मिळविण्यासाठी ८१५ व पुनर्मूल्यांकानासाठी १९२ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले ...
प्रवासी वाहतूक करताना प्रवाशांकडून मीटरप्रमाणे पैसे कमी आकारणी बंधनकारक असतानादेखील रिक्षाचालक प्रवासी वाहतूक करताना मीटरप्रमाणे पैसे आकारत नसल्याचे निदर्शनास आले आहे. ...
स्वातंत्र्यलक्ष्मी राणी लक्ष्मीबाई स्मारक समितीच्या गोळे कॉलनीतील समिती कार्यालयास सरसंघचालक मोहन भागवत यांनी भेट दिली. मातृशक्तीची प्रतिष्ठा जपत असताना कुटुंब प्रबोधन आवश्यक असल्याचे मत या भेटीदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ...
काही वेळा एखादे आजारपण झाले की आजारपणानंतर आलेल्या शारीरिक दुर्बलतेतून मानसिक स्वास्थ्यही बिघडते. स्वत:च्या शक्तीवरचा, क्षमतेवरचा विश्वास उडतो. भीती वाटते, वेदनांची, मृत्यूची भीती आणि मनातल्या मनात कुढणे, जगाशी संपर्क नकोसा वाटणे, कोणाशी संवाद साधणे ...
नाशिक शहर झपाट्याने विकसित होत आहे. त्यामुळे विकासाच्या अपेक्षा खूपच वाढल्या आहेत. शहरातील विकास करण्याबरोबरच नाशिकमध्ये नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या समस्या सोडविण्यावर लक्ष देण्यात येणार आहे, अशी माहिती नाशिकचे नवनिर्वाचित महापौर सतीश कुलकर्णी यांनी ...
कामगार आणि भांडवलदार यांचा शेकडो वर्षांपासून चालत आलेला वर्गसंघर्ष मांडणारे ‘काठपदर’ हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत शनिवारी सादर झाले. नाटकाचा विषय रूपकात्मक पद्धतीने मांडण्याचा लेखक आणि दिग्दर्शकाचा प्रयत्न यशस्वी झाला. ...
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ता स्थापनेसाठी सर्वच राजकीय पक्षांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच शनिवारी सकाळी (दि.२३) देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन संपूर्ण महाराष्टसह इतर राजकीय पक्षांना धक् ...
मुंबईहून लग्नसोहळ्यासाठी आलेल्या एका महिलेला स्टेजवर फोटो काढणे चांगलेच महागात पडले आहे. फोटो काढताना हातातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असलेली बॅग स्टेजवर काढून ठेवल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी सदर महिलेची नजर चुकवून बॅग लंपास केल्याची घटना आडगा ...