महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले असून, त्यानुसार बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, दहावीची परीक्षा ३ मार्चपासून सुरू होणार अस ...
राज्यासह जिल्ह्यात यंदा विक्रमी पाऊस झाल्यामुळे पुढील तीन महिने थंडीचा विक्रमी नीचांक नोंदविला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रविवारी शहराचे किमान तापमान १७.६ अंश इतके होते, मात्र सोमवारी (दि.१८) पारा थेट तीन अंशांनी घसरून १४.८ अंशांपर्यंत आला. या ...
गोदाकाठावर वास्तव्य करणाऱ्या एका चोरट्याने रविवार कारंजा येथील पंजाब नॅशनल बॅँकेच्या एटीएममध्ये सोमवारी (दि.१८) मध्यरात्री एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला, गस्तीवर असलेल्या बीट मार्शल पोलिसांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तत्काळ संशयित सनी रावत (१९ ...
दिवाळीत बसेसला प्रवाशांची होणारी गर्दी आणि त्यामुळे उत्पन्न वाढीची संधी असल्याने महामंडळाने प्रवासी भाड्यात हंगामी वाढ करूनही महामंडळाला अपेक्षित उत्पन्न मिळू शकले नाही. गतवर्षीच्या तुलनेत एस.टी. महामंडळाचे उत्पन्न तब्बल ७३ लाखांनी कमी झाले आहे. ...
अखेरची महासभा..! महापौरांच्याच नव्हे तर सर्वच नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात राहते, ती सभेतील गोडवा नव्हे तर अखेरच्या सभेत बºया-वाईट प्रस्तावांच्या असणाºया भरण्यामुळे. कोणतेही सोयीचे आणि गैरसोयीचे प्रस्ताव महापौरांच्या अखेरच्या महासभेत होतात. ...
महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असताना उमेदवारीसाठीदेखील स्पर्धा वाढली आहे. या पक्षाकडून सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, सत्यभामा गाडेकर आणि विलास शिंदे हे चौघे प्रमुख इच्छुक ...
महाशिव आघाडीसाठी शिवसेनेच्या वतीने कॉँग्रेस आणि राष्टÑवादी कॉँग्रेसची चर्चा सुरू असतानाच या दोन्ही पक्षांचे नगरसेवकदेखील सोमवारी (दि.१८) सहलीसाठी रवाना झाले आहेत. या पक्षांनी थेट कोणत्याही प्रकारची मागणी केली नसली तरी आता मात्र उपमहापौरपदासह काही पदा ...
महापौरपदासाठी विरोधकांनी महाशिव आघाडीची तयारी केली असली तरी त्याला अद्याप मूर्तस्वरूप मिळालेले नाही. त्यातच मनसेने अद्याप शिवसेना की भाजप यांना पाठिंबा दिलेला नसून वेट अॅँड वॉच असे करीत बुधवार किंवा गुरुवारी भूमिका स्पष्ट करायचे ठरवले आहे. ...
समाजमाध्यमे हा एक अदृश्य महाराक्षस असून, ‘ट्रोलिंग’ नावाची एक अजस्त्र आणि अक्राळविक्राळ शक्ती त्यात आहे. त्या शक्तीपुढे कोणालाही टिकणे अशक्य असल्याची, कायदा तकलादू असल्याची आणि माणूस हतबल असल्याची जाणीव करून देण्यात ‘साधे आहे इतकेच’ हे नाटक यशस्वी ठर ...