नाशिक- शहरात कोणतीही इमारत बांधल्यानंतर संबंधीत विकासकाला तत्काळ घरपट्टी लागु करण्यात येणार असून त्यानंतर सदनिका विकल्यानंतर नवीन मिळकतधारकांकडून वसुली करण्यात येणार आहे. ...
नाशिकसह राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व पदाधिका-यांची अडीच वर्षांची मुदत सप्टेंबरमध्ये संपुष्टात येत असताना राज्यात विधानसभा निवडणुकीचा माहोल सुरू असताना युती सरकारने जिल्हा परिषदेच्या सर्व अध्यक्ष व पदाधिका-यांना चार महिन्यांची ...
राज्यातील अनेक कारखान्यांबरोबरच नाशिक जिल्ह्यातील निफाड, नाशिक साखर कारखाना गेल्या काही वर्षांपासून बंद पडला आहे. नाशिक साखर कारखाना गेल्या सात वर्षांपासून बंदस्थितीत असून, या कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन बाराशे मेट्रिक टन आहे. एकेकाळी भरभराट असल ...
नाशिक- डेंग्यू रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून डिसेंबर महिन्यात हा आकडा साडे नऊशे पर्यंत गेल्याने महापालिकेचा धाबे दणाणले आहे. विशेषत: वडाळा आणि जेलरोड परिसरात सर्वाधिक डेंग्यू रूग्ण आढळले आहे. त्यामुळे येथील मोठ्या शासकिय आस्थापनांच्या ...
सिन्नर : शहरातील शासकीय विश्रामगृहच्या पाठीमागे असलेल्या चाँद हजरत शेख सुलेमान शावली दर्ग्यातील दान पेटी फोडून दोन चोरट्यांनी ७ हजारांची रोकड लांबविल्याची घटना सोमवारी (दि.९) पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली. दर्ग्याची देखभाल करणाऱ्या मुक्तार दबीर शेख य ...
मनमाड : नाशिक जिल्हा अजिंक्यपद व चाचणी कबड्डी स्पर्धेत पुरु षांमध्ये नाशिक ग्रामीण पोलीस तर महिलांमध्ये क्र ीडा प्रबोधिनी,नाशिक या संघांनी अजिंक्यपद पटकाविले. ...
सिन्नर : तालुक्यातील घोटेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिसरीत शिकणाऱ्या यश लक्ष्मण कडवे या विद्यार्थ्याने सापडलेले साडे सहा हजार रुपये संबंधितास परत करुन समाजापुढे प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे. ...
संत गाडगे महाराज पूलाजवळील मरीमाता झोपडपट्टीत शिला या आपल्या पती व चार मुलांसमवेत राहत होत्या. दोघे पती-पत्नी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. ...
सिन्नर : स्वयंपाक घरासाठी आई भाजी मंडई येथून विविध प्रकारच्या भाजीपाला घेऊन येत असते. पण तोच भाजीपाला प्रत्यक्ष शालेय आवारात टेबलवर मांडत प्रत्यक्ष कृतीद्वारे भाजी मंडईतील विविध भाज्यांची ओळख चिमुकल्यांना शाळेतच करून दिली. ...
येवला : मागील काळात जिल्हाभरातील विकासाची गती खंडित झाल्याने पुन्हा त्याच गतीने येवला मतदारसंघासह जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्यासाठी शासनाला प्रशासनाची साथ असणे आवश्यक आहे. त्यामुळे आगामी काळात अधिक मेहनत घेऊन सकारात्मक काम करूया असे आवाहन राज्याचे कॅबि ...