जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिका-यांची अडीच वर्षांची मुदत सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येत असताना नुकतीच संपलेली लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता व विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष व उपाध्यक्ष, पदाधिका-यांची निवडणूक घेणे ...
खेडलेझुंगे : शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांचा त्रास शेतकऱ्यांना होत असल्याचे दिसुन येत आहे. या मोकाट कुत्र्यामुळे शेतपीकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत आहे. त्यामुळे शेतकरी शेतमाल वाचविण्यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना ने ...
राजकीय कारकिर्दीला सुरूवात केल्यानंतर विधीमंडळात शिवसेनेचे एकमेव आमदार म्हणवून भुजबळ यांनी तत्कालीन कॉँग्रेस सरकारला सळो की पळो करून सोडण्याची घेतलेली भूमिका व सेनेशी झालेल्या मतभेदानंतर कॉँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर माझगावमधून स्वत:च्या पराभवाबरोब ...
खामखेडा : दर वर्षी खामखेडा परिसरात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र पाऊसामुळे कांद्याची रोपे खराब झाल्याने या वर्षी उशीरा कांद्याची लागवड केली जात आहे. ...
नाशिक- स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू होणारे एकेक प्रकल्प वादग्रस्त ठरत असताना गोदापात्रातील कॉँक्रीटीकरण काढण्याच्य कामाची भर पडण्याच्या आतच हे काम तूर्तास थांबले हे बरेच झाले. नाही तर कंपनीच्या नियोजन नसलेल्या धसमुसळ्या कारभारात आणखी एका प्रकल्पाचे नाव ...
पाथरे : सिन्नर-शिर्डी महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील देर्डे येथे झालेल्या कंटेनर व दुचाकी अपघातात सिन्नर तालुक्यातील देवपूर येथील महाविद्यालयीन तरूणी ठार झाल्याची घटना शनिवार (दि.१४) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. ...
आजच्या युगात आपण ऊर्जेशिवाय विचार सुद्धा करू शकत नाही. सामान्यत: अन्न वस्त्र व निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा म्हणून ओळखल्या जातात, परंतु आजच्या या विकासाच्या युगात ऊर्जेचाही मूलभूत गरजा म्हणून समावेश करावा लागेल. आज ऊर्जेची गरज नैसिर्गक इंधनाचे साठ ...
कळवण (मनोज देवरे) : तालुक्यासह सटाणा, कळवण, मालेगाव व देवळा तालुक्यांत पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र, चालू वर्षी द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाल्याने माल कमी प्रमाणावर निघत आहे. तरीही थोड्याफार शेतकऱ्यांकडे उपलब्ध असले ...
पेठ - मतदार यादीत असलेल्या चुका व त्यामुळे ऐन मतदानाच्या दिवशी मतदारांची होणारी तारांबळ लक्षात घेता भारत निवडणूक आयोगाच्या वतीने विधानसभेच्या निवडणूकीनंतर मतदार यादींच्या पडताळणीची विशेष मोहीम हाती घेतली असून आता मतदारांसाठी स्वतंत्र अॅपची निर्मिती ...