येवला तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील पिके चांगली आली. मात्र आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने ऐन कापणीच्या वेळेस खरीप हंगामाचे नुकसान झाले. या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने ...
खोटे आदिवासी बनून शासकीय नोकरी बळकाविण्याचे अनेक प्रकार गेल्या काही वर्षांपासून घडत असून, यामुळे खºया आदिवासीला शासकीय नोकरीपासून वंचित राहावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यासाठी वेळोवेळी आदिवासी समाजाने मोर्चे, आंदोलने केली असून, या संदर्भात न्या ...
बाजार समितीत लसूणला कमीत कमी शंभर ते एकशे वीस रुपये किलो असा होलसेल बाजारभाव मिळत आहे. किरकोळ बाजारात लसूण खरेदी करणा-या ग्राहकांना लसूणच्या चार कांड्या म्हणजे शंभर ग्रॅम खरेदीसाठी किमान २० ते २५ रुपये ...
वैतरणानगर : येथील मविप्र समाजाचे कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय इगतपुरी आणि नाशिक शिक्षण पसारक्र मंडळाचे कला व वाणिज्य महाविद्यालय इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने कावनई येथे हिवाळी श्रमसंस्कार शिबीराचे उद्घाटन पार पडल ...
सर्वतीर्थटाकेद : उन्हाळ्यात बहुतांशी ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकण्याची वेळ माणसांवर येते, तेव्हा पशू-पक्ष्यांची काय अवस्था होत असेल? नेमकी हिच अडचण लक्षात घेऊन अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील राष्ट्री ...