न्यायालयाने खूनाच्या गुन्ह्यात प्रविण, आशिश, आतिश या तीघांना दोषी धरत जन्मठेप व प्रत्येकी २५ हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास ३ महिन्यांचा अतिरिक्त कारावासदेखील आरोपींना भोगावा लागू शकतो. ...
पाटोदा ( गोरख घुसळे) : गेल्या सात-आठ दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण, पहाटे पडणारे दाट धुके व दव तर आता दोन दिवसांपासून होणारा पावसाचा शिडकावा यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम झाला असून द्राक्ष बागांचेही मोठे नुकसान होत आहे. ...
देशमाने : ग्रामीण भागात नऊ वर्षानंतर कंकनाकृती सूर्यग्रहण पाहण्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. अनेक ठिकाणी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण असल्याने या सूर्यग्रहण पाहण्याचा अनुभव घेता न आल्याने अनेकांचा हिरमोड झाला असल्याचे दिसून आले. ...
नाशिक : थंडीचा गारवा वाढत असतानाच जिल्ह्यात बुधवारी (दि.२५) अवकाळी पावसाने हजेरी लावली. निफाड, नांदगाव, सिन्नर तालुक्यात झालेल्या या पावसाने द्राक्षपिकासह कांदा लागवड धोक्यात आली असल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे. ...
सिन्नर : अखिल महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे ५९ वे शैक्षणिक संमेलन वर्धा येथे पार पडले. त्यात १९ मागण्यांच्या ठरावांना मंजुरी देण्यात आली. ...
ओझर : येथील कचरा डेपोतील ढीग रात्रीच्या वेळी जाळण्याच्या प्रयोगात हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत. धुराचे लोळ गावात सर्वत्र जात असल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सुखाच्या झोपेत दुर्गंधीयुक ...