मालेगाव मध्य (नाशिक) : नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ व एन आरसी रद्द करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी दस्तुर ए हिंद बचाव कमिटीच्या वतीने आज मौलाना मोहम्मद उमरैन महेफुज रहेमानी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील ऐतिहासिक किल्ला येथून आज मोर्चा काढण्यात आला. ...
त्र्यंबकेश्वरजवळील दुगारवाडी धबधब्याच्या डोहात औरंगाबादच्या कृषी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला, तर अन्य एकाचा शोध लागू शकला नव्हता. ही घटना बुधवारी (दि. १८) घडली. मृतांमध्ये विद्यार्थिनीचा समावेश आहे. ...
‘महिला हिंसाचाराला माझा नकार’ असा जागर केला जात असला तरी शहरात महिला हिंसाचाराच्या घटनांना आळा बसू शकलेला नाही. मागील काही महिन्यांपासून ‘निर्भया’ पथक शहराच्या रस्त्यांवर गस्त घालत आहे. ...
शहरातील माजी सैनिकांना घरपट्टी माफ करण्याच्या विषयावरून महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, शहरात वास्तव्यास असलेल्या माजी सैनिकांची पडताळणी घरपट्टी विभागामार्फत करण्यात येणार आहे. ...
महापालिकेच्या महासभा नेहमीच गाजतात, परंतु शुक्रवारी (दि.२०) होणाऱ्या महासभेपूर्वी होणाºया पक्ष बैठकाच यंदा गाजण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीतील फाटाफुटीचे सावट यंदाच्या पक्ष बैठकांवर असून, त्यातच सेंट्रल किचन आणि ब ...
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार व पोषक आहार मिळावा, या हेतूने सेंट्रल किचनच्या माध्यमातून ठेकेदारांना सदरचे काम देण्यात आलेले असले तरी, सदरचे काम देताना घालून दिलेल्या अटी, शर्तींची अंमलबजावणी केली जाते किंवा नाही हे पाहण्यासाठी कोणत ...
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचे वेतन टप्प्याटप्प्याने देण्यात आल्याचा प्रसंग एस.टीच्या इतिहासात प्रथमच घडल्यानंतर पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी आता आगाराच्या वेतनासाठी दहा दिवसांचे उत्पन्न राखून ठेवण्याचे आणि सदर ...
आरोग्य विभागाची राष्ट्रस्तरीय समिती जिल्हा रुग्णालयाच्या पाहणी दौऱ्यावर येत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांनी बुधवारी (दि.१८) जिल्हा रुग्णालयाच्या विविध कक्षांना भेट देत पाहणी करून कामकाजाचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना केल ...
देशासाठी लढणाऱ्या सैनिकांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ध्वजनिधी संकलनाची संकल्पना आहे. सैनिक सीमेवर आपले कर्तव्य बजावत असताना आपणही आपली सामाजिक जबाबदारी म्हणून ध्वजनिधी संकलनासाठी पुढे आले पाहिजे, ही केवळ एक सामाजिक जाणीवच नाही तर देशसेवेची संध ...